त्यात लोह, कॅल्शियम, फायबर आणि जीवनसत्त्वांची चांगली मात्रा असते, जी सामान्यतः आरोग्यास फायदेशीर ठरते.
योग्य माहिती आणि शरीराची गरज न समजता त्याचं अति सेवन केल्यास त्रास होऊ शकतो.
कारण पालकात ‘ऑक्सलेट’ नावाचा घटक जास्त असतो, जो स्टोन तयार होण्याची शक्यता वाढवतो.
यामध्ये ‘प्युरिन’ नावाचा घटक असतो जो यूरिक ॲसिड वाढवतो आणि गाऊटसारखे त्रास निर्माण करतो.
कारण जास्त लोहामुळे यकृत आणि हृदयावर ताण येऊ शकतो.
पण जर कोणी रक्त पातळ करणारी औषधं घेत असेल, तर पालकामुळे औषधांचा प्रभाव कमी होऊ शकतो.
कारण यामुळे पोटात फुगणं, गॅस आणि ॲसिडिटी वाढण्याची शक्यता असते.
प्रत्येकाची तब्येत वेगळी असते, म्हणून एकाच गोष्टीचा सगळ्यांवर सारखा परिणाम होईल असं मानू नका.
आपल्या शरीराची गरज, सध्याची आरोग्यस्थिती आणि वैद्यकीय सल्ला यावर ते अवलंबून आहे.
योग्य माहिती आणि प्रमाण ठरवलं, तर पालक फायदेशीर ठरतोच!