असं करताना आपण नकळत आरोग्याला मोठा धोका पोहोचवतो, हे अनेकांना माहिती नसतं.
ही रसायनं अन्नाच्या संपर्कात आल्यावर शरीरात जाऊन हानीकारक परिणाम करू शकतात.
हे घटक पचनसंस्थेपासून सुरुवात करून शरीरात कॅन्सरसारखे आजार निर्माण करू शकतात.
जे अन्नात मिसळून पोटाचे विकार आणि संसर्गजन्य आजार वाढवतात.
गरम पदार्थांशी संपर्कात आल्यावर हे मटेरियल विषारी घटक सोडतात.
हे पदार्थ शरीरात गेले की गंभीर आजार उद्भवू शकतात.
यातील शाई सतत पोटात गेल्यास हळूहळू शरीरावर परिणाम होतो.
त्याच्या छपाईत स्वच्छता किंवा खाद्य-सुरक्षेचं कोणतंही प्रमाण नसतं.
त्यात प्लास्टिक, रासायनं आणि अशुद्ध घटक असतात जे शरीरात जाऊन गंभीर त्रास देतात.
त्यामुळे अशा अन्नाचा वापर शक्य तितका टाळावा आणि आरोग्यस्नेही पर्याय निवडावा.