औषधानंतर द्राक्ष खाणं जीवघेणं, होऊ शकतो मृत्यू? या दाव्यामागचं नेमकं सत्य काय?

औषधानंतर द्राक्ष खाणं जीवघेणं, होऊ शकतो मृत्यू? या दाव्यामागचं नेमकं सत्य काय?

इंटरनेवर अनेक वेळा आरोग्यासंबंधित माहिती किंवा उपाय तसेच टीप्सही व्हायरल होतात.

इंटरनेवर अनेक वेळा आरोग्यासंबंधित माहिती किंवा उपाय तसेच टीप्सही व्हायरल होतात.

पण इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या सर्वच गोष्टी खऱ्या ठरतात, असं नाही.

पण इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या सर्वच गोष्टी खऱ्या ठरतात, असं नाही.

इंटरनेटवरील आरोग्यासंबंधित दावे किंवा उपायांवर विश्वास ठेवण्याआधी तज्ज्ञ आणि डॉक्टरांना विचारा आणि त्यांचा सल्ला नक्की घ्या.

इंटरनेटवरील आरोग्यासंबंधित दावे किंवा उपायांवर विश्वास ठेवण्याआधी तज्ज्ञ आणि डॉक्टरांना विचारा आणि त्यांचा सल्ला नक्की घ्या.

सध्या इंटरनेटवर एक दावा खूप व्हायरल होत आहे. यामध्ये सांगितलं जात आहे की, औषध घेतल्यानंतर लगेचच द्राक्षं खाल्ली तर, संबंधित व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

सध्या इंटरनेटवर एक दावा खूप व्हायरल होत आहे. यामध्ये सांगितलं जात आहे की, औषध घेतल्यानंतर लगेचच द्राक्षं खाल्ली तर, संबंधित व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

औषधानंतर द्राक्षं खाल्यावर त्याची रासायनिक प्रतिक्रिया होते, यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

औषधानंतर द्राक्षं खाल्यावर त्याची रासायनिक प्रतिक्रिया होते, यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

अशा परिस्थितीत औषध घेतल्यानंतर द्राक्षे खाऊ नयेत, अन्यथा हा त्रास होऊ शकतो, असा दावा केला जात आहे.

अशा परिस्थितीत औषध घेतल्यानंतर द्राक्षे खाऊ नयेत, अन्यथा हा त्रास होऊ शकतो, असा दावा केला जात आहे.

आता यामागची खरी वस्तुस्थितीत काय आणि यामध्ये किती तथ्य आहे ते जाणून घ्या.

आता यामागची खरी वस्तुस्थितीत काय आणि यामध्ये किती तथ्य आहे ते जाणून घ्या.

काही वेबसाइट्सनी या व्हायरल दाव्यामागची सत्यता तपासली आहे. यामध्ये, हा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचं आढळून आलं आहे.

काही वेबसाइट्सनी या व्हायरल दाव्यामागची सत्यता तपासली आहे. यामध्ये, हा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचं आढळून आलं आहे.

एखाद्या व्यक्तीने औषध घेतल्यानंतर लगेच द्राक्षे खाल्ल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो, असं कोणतंही कारण समोर आलेलं नाही.

एखाद्या व्यक्तीने औषध घेतल्यानंतर लगेच द्राक्षे खाल्ल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो, असं कोणतंही कारण समोर आलेलं नाही.

अनेक आरोग्य तज्ज्ञांनी याबाबत सांगितलं आहे की, या दाव्यात तथ्य नाही, असं काही होत नाही.

अनेक आरोग्य तज्ज्ञांनी याबाबत सांगितलं आहे की, या दाव्यात तथ्य नाही, असं काही होत नाही.

काही औषधे आणि द्राक्ष एकमेकांच्या संपर्कात आल्यावर त्यांच्यात रासायनिक क्रिया होते.



पण याचा अर्थ असा होत नाही की, यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो. आतापर्यंत अशी कोणतीही घटना समोर आलेली नाही.

पण याचा अर्थ असा होत नाही की, यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो. आतापर्यंत अशी कोणतीही घटना समोर आलेली नाही.