या विजयाचं श्रेय हे पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि जे.पी नड्डा यांचं आहे.

मोदींवरील विश्वासाचं हे यश!

राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्या त्या राज्यातली जी काही भाजपची टीम आहे आणि आमची राष्ट्रीय टीम आहे

या सगळ्यांचं हे श्रेय आहे आणि म्हणून या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो.

भारतीय जनता पक्षाची मतं दहा टक्केपेक्षा देखील जास्त वाढलेली आहे

हा अभूतपूर्व निकाल असून जनतेच्या मनात काय आहे याची ही नांदी

आता महाराष्ट्रात देखील भाजपचं सरकार येणार!

इंडिया आघाडीला जनतेने आता नाकारलं आहे.

त्यामुळे राहुल गांधी यांच्या अजेंडाला देखील लोकांनी नाकारण्यात आलं