भारताविरुद्ध पराभव झाल्यानंतर वसीम अक्रमनं पाकिस्तानच्या संघाला झापलं आहे.
वसीम अक्रमनं पाकिस्तानचे गोलंदाज गेल्या पाच सामन्यात 60 च्या सरासरीनं 24 विकेट घेऊ शकले असं म्हटलं.
पाकिस्तानच्या संघानं आतापासूनचं आगामी टी 20 वर्ल्ड कप 2026 ची तयारी सुरु करावी, असं अक्रम म्हणाले.
पाकिस्तानची गोलंदाजी वनडे क्रिकेट खेळणाऱ्या 14 संघांमध्ये सर्वाधिक खराब असल्याचं अक्रम म्हणाले.
भारताचा आक्रमक खेळाडू विराट कोहलीनं केलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर भारतानं विजय मिळवला.
वसीम अक्रमनं पाकिस्तानला संघात मोठे बदल करण्याचा सल्ला दिला आहे.
पाकिस्तानच्या संघानं आतापासूनचं आगामी टी 20 वर्ल्ड कप 2026 ची तयारी सुरु करावी, असं अक्रम म्हणाले.
आपल्या गोलंदाजांची सरासरी ओमान आणि अमेरिकेपेक्षा वाईट असल्याचं अक्रम म्हणाले.
वसीम अक्रमनं पीसीबीनं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेल्या संघावर प्रश्न उपस्थित केले.
वसीम अक्रमनं पीसीबीचे प्रमुख मोहसिन नकवी, प्रशिक्षक, कप्तान आणि निवड समितीला प्रश्न केले.