भारतीय संघाने सर्व सामने दुबईमध्ये खेळले आहेत.
भारतीय संघाला खेळपट्टीची जाणीव आहे.
अद्याप चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत भारताने एकही सामना गमावला नाही.
भारतीय संघ अंतिम सामन्यात पूर्ण आत्मविश्वासान खेळणार.
भारताचा सामना न्यूझीलंड सोबत होणार आहे.
ग्रुप स्टेजमधील सामन्यात दुबईच्या खेळपट्टीवर भारताने यापूर्वीच न्यूझीलंडचा पराभव केला आहे.
भारतीय संघ धावसंखेचा पाठलाग आणि धावसंखेचा बचाव करून दोन्ही प्रकारे दुबईच्या खेळपट्टीवर सामना जिंकला आहे.
अशा परिस्थितीत टॉसवर दबाव येणार नाही.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.