सकाळी अंघोळ करून पवित्र वस्त्र परिधान करा, भगवान विष्णू किंवा कल्कीची मूर्ती/चित्र पूजनासाठी ठेवून विधीपूर्वक पूजा करा.
ॐ श्रीं कल्किने नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा, विष्णुसहस्रनाम किंवा कल्कि स्तोत्राचे पठण करा.
गरिबांना अन्नदान करा, तुळशीचे रोप लावा, पांढऱ्या घोड्याचे चित्र पूजल्याने पापनाश मिळतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)