एक्स्प्लोर
Advertisement
E-Pass | ई-पासबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार, लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल- उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्यात ई-पासवरून वाद सुरू आहे. राज्यात स्वत:च्या वाहनाने प्रवास करायचा असल्यास त्यासाठी ई-पास अनिवार्य असल्याचा सध्याचा नियम आहे मात्र एसटी, शेअरिंग कॅब यासाठी हा पास आवश्यक नाही, यावरून प्रश्न उपस्थित होत होता की अनोळखी नागरिकांसोबत प्रवास करताना ई-पास नाही आणि आपल्या कुटुंबासोबत, जवळच्या माणसांसोबत प्रवास करताना पास का? राज्यातील अनेक ठिकाणांहून हा ई-पास आता रद्द करण्याची मागणी येत आहे, या मुद्द्यावर मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
महाराष्ट्र
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 29 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
महाराष्ट्र
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion