एक्स्प्लोर
Aurangabad Corona | औरंगाबाद जिल्ह्यातल्या शाळा बंद राहणार, फक्त दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू राहणार
औरंगाबाद, कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता जिल्हयातील ग्रामीण भागातील (महानगर पालिका क्षेत्र वगळून) इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग वगळून 20 मार्चपर्यंत सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळा बंद करण्यात येत आहेत, असे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांनी दिले आहेत.
कोल्हापूर
Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
आणखी पाहा






















