Ratnagiri Water Shortage : रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाई , 23 हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा
abp majha web team
Updated at:
20 May 2023 09:16 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउन्हाच्या वाढत्या कडाक्यासह रत्नागिरी जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे... पाणीटंचाईमुळे जवळपास 23 हजारांपेक्षा जास्त नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतोय.. रत्नागिरी शहरात सध्या एक दिवसआड पाणीपुरवठा होत असून आता सर्वांचे डोळे पावसाच्या आगमनाकडे लागले आहेत. रत्नागिरी शहरच नव्हे तर जिल्ह्यातल्या इतर भागातील धरणांची पाणी पातळीदेखील कमी झाली आहे..