एक्स्प्लोर
Web Exclusive : जन आशीर्वाद यात्रेचा मुख्य हेतू कोकणाच्या विकासाचा बॅकलॉग दूर करणे : Pramod Jathar
जनआशिर्वाद यात्रेचे कोकणातील प्रमुख प्रमोद जठार यांनी नुकत्याच संपलेल्या भाजप जन आशीर्वाद विषयी बातचित केली. जनआशिर्वाद यात्रेची सांगता झाली असेल तरीही त्यामागचा मुख्य हेतू कोकणाच्या विकासाचा बॅकलाॅग दूर करणे आहे असे म्हणून जठार यांनी जन आशीर्वाद यात्रेचे महत्त्व विषद केले, शिवाय सामनामधून होणारी टिका, राज्यातील राजकारण आणि इतर गोष्टींवर प्रमोद जठार यांनी माझाशी संवाद साधला.
राजकारण
Devendra Fadnavis vs Siddharth Kharat : तुम्हाला सभागृहाची शिस्त माहिती नाही,फडणवीस चिडले
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल
Sanjay Raut Pc : वंदे मातरमबाबत चर्चेवेळी भाजप, संघाचे बुरखे फाटले, संजय राऊतांचा घणाघात
Uddhav Thackeray On Eknath Shinde : गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते गांडूळाने फणा काढायचा नसतो
आणखी पाहा






















