एक्स्प्लोर
Web Exclusive : जन आशीर्वाद यात्रेचा मुख्य हेतू कोकणाच्या विकासाचा बॅकलॉग दूर करणे : Pramod Jathar
जनआशिर्वाद यात्रेचे कोकणातील प्रमुख प्रमोद जठार यांनी नुकत्याच संपलेल्या भाजप जन आशीर्वाद विषयी बातचित केली. जनआशिर्वाद यात्रेची सांगता झाली असेल तरीही त्यामागचा मुख्य हेतू कोकणाच्या विकासाचा बॅकलाॅग दूर करणे आहे असे म्हणून जठार यांनी जन आशीर्वाद यात्रेचे महत्त्व विषद केले, शिवाय सामनामधून होणारी टिका, राज्यातील राजकारण आणि इतर गोष्टींवर प्रमोद जठार यांनी माझाशी संवाद साधला.
राजकारण
Sunetra Pawar on Praful Patel : प्रफुल पटेल कुठे आहेत, सुनेत्रा पवार म्हणाल्या, तुम्हालाच माहिती!
Sanjay Raut PC | हा मराठा साम्राज्याचा अपमान, महाराणी ताराराणींच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक
Ajit Pawar NCP Alliance : विलनीकरणाला माझा कधीच विरोध नव्हता, तटकरेंचं मोठं वक्तव्य
Sunil Tatkare Coffee With Kaushik : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राग तटकरेंवरच का?
Parth Pawar Meet Raj Thackeray : खासदार पार्थ पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, एक ते दीड तास चर्चा
आणखी पाहा





















