एक्स्प्लोर
Web Exclusive : जन आशीर्वाद यात्रेचा मुख्य हेतू कोकणाच्या विकासाचा बॅकलॉग दूर करणे : Pramod Jathar
जनआशिर्वाद यात्रेचे कोकणातील प्रमुख प्रमोद जठार यांनी नुकत्याच संपलेल्या भाजप जन आशीर्वाद विषयी बातचित केली. जनआशिर्वाद यात्रेची सांगता झाली असेल तरीही त्यामागचा मुख्य हेतू कोकणाच्या विकासाचा बॅकलाॅग दूर करणे आहे असे म्हणून जठार यांनी जन आशीर्वाद यात्रेचे महत्त्व विषद केले, शिवाय सामनामधून होणारी टिका, राज्यातील राजकारण आणि इतर गोष्टींवर प्रमोद जठार यांनी माझाशी संवाद साधला.
राजकारण
Devendra Fadnavis Vidhan Sabha : देशातील पहिली ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था महाराष्ट्रच होणार
Sanjay Raut Full PC : पंतप्रधानांनी आता नाल्यातून गॅस आणून दाखवावा,राऊतांचा टोला, गॅस टंचाई दूर होईल
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भविष्य
महाराष्ट्र
भारत
























