एक्स्प्लोर
CAB I संजय राऊत यांनी सांगितले मतदानावेळी सभात्याग करण्याचे कारण I एबीपी माझा
नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर झाले आहे. दरम्यान, नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या मतदानावेळी शिवसेना खासदारांनी सभात्याग करत तटस्थ भूमिका घेतली. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "चर्चेवेळी आमच्या प्रश्नांचे समाधान झाले नाही. त्यामुळे आम्ही तटस्थ राहण्याची भूमिका घेतली, असं राऊत म्हणाले.
राजकारण
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
राजकारण



















