एक्स्प्लोर
CAB I संजय राऊत यांनी सांगितले मतदानावेळी सभात्याग करण्याचे कारण I एबीपी माझा
नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर झाले आहे. दरम्यान, नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या मतदानावेळी शिवसेना खासदारांनी सभात्याग करत तटस्थ भूमिका घेतली. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "चर्चेवेळी आमच्या प्रश्नांचे समाधान झाले नाही. त्यामुळे आम्ही तटस्थ राहण्याची भूमिका घेतली, असं राऊत म्हणाले.
राजकारण
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Eknath Shinde Speech : शेतकरी, वारकरी, कार्यकर्ते संकटात असताना घरात होते, आता वरात काढून फिरतायत
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
आणखी पाहा



















