एक्स्प्लोर
Godavari River Pollution | गोदवरीच्या पात्रात जिकडे तिकडे शेवाळ...
महाराष्ट्रात नदी प्रदूषणांचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत असतानाच नाशिकच्या गोदावरी नदीचा पानवेलींमुळे श्वास कोंडला गेलाय, प्रशासनाच्या अनास्थेमुळे ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून केला जात असून सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देणार का ? महाराष्ट्रातील नद्या मोकळा श्वास कधी घेणार ? हा प्रश्न आता उपस्थित होतोय..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
महाराष्ट्र
विश्व
























