एक्स्प्लोर
Nashik Godavari :मराठा आंदोलन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नामुळे जायकवाडीत तूर्तास पाणी सोडू नये
नाशिकच्या गंगापूर धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याचे सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेत... मात्र मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेमुळे जायकवाडीत पाणी सोडण्याची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत न करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत... गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना याबाबत लेखी पत्र लिहले आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
करमणूक

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















