एक्स्प्लोर
Mumbai | कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या मुंबईतील चाकरमान्यांचं सरकारच्या निर्णयावर काय मत?
एसटी महामंडळाकडून दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान कोकणात जादा गाड्या सोडल्या जातात. तसेच चाकरमान्यांच्या मुंबईतील मंडळांकडून ग्रुप बुकिंगही मोठ्या प्रमाणात होते. हे बुकिंग 45 दिवस आधी करणे अपेक्षित असते. यंदा रेल्वेने प्रवासाची शक्यता धुसर असल्याने चाकरमान्यांना एसटीच्या जादा बसेसचा आधार होता. एसटी महामंडळाने आता चाकरमान्यांसाठी एसटी बसेस उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी चाकरमान्यांसाठी विशेष एसटी बस सोडल्या जातील, असे सांगितले आहे. आता चाकरमान्यांनी सरकारकडे काय मागण्या केल्या आहेत याचा आढावा एबीपी माझाचे प्रतिनिधी वैभव परब यांनी घेतला आहे.
राजकारण
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























