एक्स्प्लोर
Thane : ठाण्यामधील शहापूरमध्ये Bird flu संसर्ग,पोल्ट्री फार्मवर अचानक तीनशे कोंबड्यांचा मृत्यू
ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचं पाहायला मिळतंय. वेहलोली गावातील एका पोल्ट्री फार्मवर अचानक तीनशे कोंबड्यांचा मृत्यू झाला. त्यांचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. ते पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिलीय. या पोल्ट्री फार्मच्या १ किमीच्या परिघात असलेल्या सर्व कोंबड्या मारुन टाकण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय. इतर पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू पसरु नये यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. बर्ड फ्लूनं कोंबड्याचा मृत्यू झाला असला तरी नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असं आवाहन प्रशासनाने केलंय.
महाराष्ट्र
Zero Hour Full Episode : हनी ट्रॅप, नैतिकतेची गॅप, राजकारणी, अधिकारी घसरतात कसे?
Ganeshotsav ST Buses | कोकणात जाण्यासाठी 5००० जादा गाड्या, 22 जुलैपासून बुकिंग सुरू
Electric Water Taxi | मुंबईत 'ई-वॉटर टॅक्सी' १ ऑगस्टपासून, पर्यावरणपूरक प्रवासाचा नवा पर्याय
Mumbai Hawkers | मुंबईत फेरीवाल्यांचे आंदोलन, Industry Minister Uday Samant यांचे २४ तासांत तोडग्याचे आश्वासन
Heavy Rain | कोकणात पावसाचा हाहाकार, Raigad मध्ये नद्यांना पूर, Sindhudurg मध्ये युवक वाहून गेला!
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
कोल्हापूर
विश्व
Advertisement
Advertisement


















