एक्स्प्लोर
"यात्रेला गालबोट कुणामुळे लागतंय याचं भाजपने आत्मचिंतन करावं" : भास्कर जाधव, आमदार, शिवसेना
“भारतीय जनता पार्टीचं मुख्यमंत्री कुठे, काय वक्तव्य केलं हे शोधण्याचे काम सध्या चालू आहे. जनाआशीर्वाद यात्रा मुंबईतून निघाली ती सिंधुदुर्गात सुद्धा पोहोचू शकली नाही. तेव्हा तिचा उलटा प्रवास सुरु झाला आहे. जनाआशीर्वाद यात्रा तीन मंत्र्यांची व्यवस्थित सुरू आहे तर चौथ्या मंत्र्यांच हास सुरु आहे. जुने विषय उकरुन काढून तुमच्या हाताला काही लागणार नाही” : भास्कर जाधव
महाराष्ट्र
Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
आणखी पाहा






















