एक्स्प्लोर
Sharad Pawar Vs Ajit Pawar NCP Crisis : "100 दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण"
Sharad Pawar Vs Ajit Pawar NCP Crisis : "100 दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण"
अजित पवार यांनी सत्तेत आल्याचे १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर पत्र लिहिलं होत. त्याला शरद पवार यांच्या एनसीपी कडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. १०० दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण ठेवल्याची टीका यातून करण्यात आलो आहे. महाराष्ट्र द्रोह्यांसोबत मराठी अस्मिता गहाण ठेवली आहे. १०० दिवसांच कर्तुत्व सांगणं म्हणजे तुमच्या निर्णयाबद्दल खंत लख्ख दिसून येत असल्याचा उल्लेख यात करण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
विश्व
विश्व






















