एक्स्प्लोर
Sharad Pawar Vs Ajit Pawar NCP Crisis : "100 दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण"
Sharad Pawar Vs Ajit Pawar NCP Crisis : "100 दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण"
अजित पवार यांनी सत्तेत आल्याचे १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर पत्र लिहिलं होत. त्याला शरद पवार यांच्या एनसीपी कडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. १०० दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण ठेवल्याची टीका यातून करण्यात आलो आहे. महाराष्ट्र द्रोह्यांसोबत मराठी अस्मिता गहाण ठेवली आहे. १०० दिवसांच कर्तुत्व सांगणं म्हणजे तुमच्या निर्णयाबद्दल खंत लख्ख दिसून येत असल्याचा उल्लेख यात करण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा





















