एक्स्प्लोर
आम्ही कोल्हापूर मार्गे जाणार नाही, कोकणातूनच जाणार;Mumbai-Goaमहामार्गाची दुरावस्था,रायगडमध्ये आंदोलन
पुढील वर्षभरात मुंबई-गोवा हायवेचे काम पुढील वर्षभरात पूर्ण झाले नाही तर संपूर्ण कोकणवासीय हे मुंबईत उत्तर तेल आणि मुंबई बंद केले जाईल असा इशारा कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी दिला आहे. कोकणात जाण्यासाठी कोल्हापूर- कराड मार्गे जाणे ही कोकणची शोकांतिका असल्याचं म्हणत, मुंबई- गोवा महामार्गाचे सहापदरीकरण करण्याची मागणी या आंदोलनात केली आहे.
महाराष्ट्र
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Bacchu Kadu Vidhan Parishad Election : बच्चू कडूंना परिषदेची उमेदवारी मिळणार? Special Report
Vidhan Parishad Election MVA : काँग्रेसला न सांगताच दानवेंच्या नावाची घोषणा? Special Report
Vidhan Parishad Election 2026 BJP: भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र




















