एक्स्प्लोर
Advertisement
Parbhani Rain : परभणीत संततधार, ओढे, नदी-नाल्यांना पूर ; अनेक गावांचा संपर्क तुटला
परभणी जिल्ह्यात काल सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं ओढे, नाले, नद्या ओसंडून वाहू लागल्यात. अनेक गावांचा संपर्क तुटलाय. लोअर दुधना प्रकल्प 84% भरल्यानं प्रकल्पाच्या 12 दरवाजांमधून 12 हजार 192 क्युसेक वेगानं पाणी दुधना नदीपात्रात सोडण्यात आलंय. त्यामुळे दुधना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.. सध्या जिल्ह्यातील मानवतच्या सावंगी मगर, सेलूतील साळेगाव-हातनुर पुलावरून पाणी जात असल्यानं रायपुर, हातनुर, वालुर साळेगाव, निपाणी टाकळी इथं कसुरा नदीवरील पुलावरून पाणी जात असल्यानं परभणीचा संपर्क तुटलाय आहे. सध्याही सर्वत्र पाऊस सुरू असल्यानं परिस्थिती बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे...
महाराष्ट्र
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement