एक्स्प्लोर
Advertisement
Students Protest | परभणीतील आंदोलनातील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या काय? | ABP Majha
लातूर कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं लोण आता परभणीत पोहचलंय. लातूरनंतर परभणीतल्या कृषी विद्यापीठातील सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांनी कालपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केलंय. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वसतिगृहांची फी, परीक्षेचे निकाल वेळेवर लागावे यासह २२ मागण्यांसाठी विद्यार्थी आक्रमक झालेत. विद्यापीठ स्तरावरील २२ पैकी १७ मागण्या विद्यापीठानं मान्य केल्यात. मात्र, राज्य शासनाच्या अखत्यारित येणाऱ्या ५ मागण्यांवर ठाम राहून विद्यार्थ्यांचं आंदोलन अजूनही सुरुच आहे. जोपर्यंत राज्य शासन मागण्या मान्य करत नाही, तोवर आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केलाय.
महाराष्ट्र
Jayashree Thorat : आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी 50 जणांवर गुन्हे दाखल
Sanjay Raut Full PC : मोदी सरकार आल्यापासून देशात जवळपास 28 मोठे रेल्वे अपघात झाले
ABP Majha Headlines : 11 AM : 27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Radhakrishna Vikhe Patil : प्राणघातक हल्ला करणाऱ्या आणि जाळपोळ करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
Ladki Bahin Yojana Advertisement : जाहिरातीतून भाजपचा काँग्रेस आणि नाना पटोलेंवर निशाणा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
मुंबई
मुंबई
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement