एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ABP CVoter)
Maharashtra Rain: पुणे, सातारा, कोल्हापूरला आज ऑरेंज अलर्ट ABP Majha
राज्यात जुलैच्या सुरुवातीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. राज्याच्या विविध भागात पूरस्थिती निर्माण झालीय. आतापर्यंत या पावसात ९९ जणांचा बळी गेलाय. तर १८१ जनावरं दगावलीत. तर आजवर ८ हजार नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलंय. आज पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी पूरस्थिती कायम आहे. रायगड, पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापुरात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर मुंबई, ठाणे, रत्नागिरीमध्ये यलो अलर्ट देण्यात आलाय. तिकडे गुजरातमध्येही पावसाने विश्रांती घेतल्याने पूर ओसरलाय. परिणामी मुंबई-अहमदाबाद मार्गावरील पाणी कमी झालंय. त्यामुळे या मार्गावर बंद असलेली वाहतूक पुन्हा एकदा सुुरु झालीय.
महाराष्ट्र
एक्झिट पोलचे आकडे, सांगलीवरून मविआत वाकडे
Imtiaz Jaleel यांच्या घराबाहेर आंदोलन, नामांतराच्या प्रश्नावरुन जमावाचा सवाल
Kokan Election Poll : ठाणे-कोकणात शिंदेंच्या शिवसेनेला फक्त १ जागा मिळणार:एक्झिट पोल
मराठवाड्यात कुणाचे किती खासदार येणार? एक्झिट पोलवर काय म्हणाले पत्रकार?
Chandrakant Khaire Exclusive : लोकसभा निवडणुकीत यश मिळावं यासाठी चंद्रकांत खैरेंचा आठ तासांचा यज्ञ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
मुंबई
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement