एक्स्प्लोर
Maharashtra Weather change affect farmers : हवामान बदलामुळे गव्हाचं पिक संकटात? ABP Majha
गेल्या काही दिवसांपासून हवामान बदलाचा फटका अनेक पिकांना बसलाय... काही फळबागा तर अक्षरश: जमीनदोस्त झाल्यात... हवामान बदलामुळे पिकांवर किडदेखील पडायला सुरुवात झालीये... हे कमी म्हणून की काय, आता गव्हाचं पिकही संकटात सापडलंय... दिवसा 35 अंशापर्यंत वाढलेला पारा आणि रात्री 10 ते 15 अंशांमुळे वाढलेला गारठा याचा पिकांना फटका बसतोय... त्यामुळे पिकाचं उत्पादन कमी होण्यासोबतच त्याचा दर्जाही कमी होण्याची भीती व्यक्त होतेय... थोडक्यात सर्वांच्या अन्नदात्याला हवामान बदलाचा मोठा फटका बसण्याची भीती आहे.
महाराष्ट्र
Eknath Shinde : पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार, एकनाथ शिंदेंचा इशारा, बैठकीतील Inside Story
Ashok Kharat On Nashik Court : अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात मिळाली न्यायालयीन कोठडी
Rohit Pawar On Parth Pawar : पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर
आणखी पाहा




















