एक्स्प्लोर
Maharashtra Weather change affect farmers : हवामान बदलामुळे गव्हाचं पिक संकटात? ABP Majha
गेल्या काही दिवसांपासून हवामान बदलाचा फटका अनेक पिकांना बसलाय... काही फळबागा तर अक्षरश: जमीनदोस्त झाल्यात... हवामान बदलामुळे पिकांवर किडदेखील पडायला सुरुवात झालीये... हे कमी म्हणून की काय, आता गव्हाचं पिकही संकटात सापडलंय... दिवसा 35 अंशापर्यंत वाढलेला पारा आणि रात्री 10 ते 15 अंशांमुळे वाढलेला गारठा याचा पिकांना फटका बसतोय... त्यामुळे पिकाचं उत्पादन कमी होण्यासोबतच त्याचा दर्जाही कमी होण्याची भीती व्यक्त होतेय... थोडक्यात सर्वांच्या अन्नदात्याला हवामान बदलाचा मोठा फटका बसण्याची भीती आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
आणखी पाहा



















