एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Weather change affect farmers : हवामान बदलामुळे गव्हाचं पिक संकटात? ABP Majha
गेल्या काही दिवसांपासून हवामान बदलाचा फटका अनेक पिकांना बसलाय... काही फळबागा तर अक्षरश: जमीनदोस्त झाल्यात... हवामान बदलामुळे पिकांवर किडदेखील पडायला सुरुवात झालीये... हे कमी म्हणून की काय, आता गव्हाचं पिकही संकटात सापडलंय... दिवसा 35 अंशापर्यंत वाढलेला पारा आणि रात्री 10 ते 15 अंशांमुळे वाढलेला गारठा याचा पिकांना फटका बसतोय... त्यामुळे पिकाचं उत्पादन कमी होण्यासोबतच त्याचा दर्जाही कमी होण्याची भीती व्यक्त होतेय... थोडक्यात सर्वांच्या अन्नदात्याला हवामान बदलाचा मोठा फटका बसण्याची भीती आहे.
महाराष्ट्र
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM : 30 सप्टेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 6.30 PM: 30 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Mahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक
TOP 25 : आत्तापर्यंतच्या 25 बातम्या एका क्लिकवर : टॉप 25 : 29 Sep 2024 ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
क्राईम
मुंबई
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion