एक्स्प्लोर
Chandrashekhar Bawankule : नितीन राऊत आणि अजित पवार यांच्यातील भांडणाचा शेतकऱ्यांना फटका
थकित वीजबिलासंदर्भात उर्जामंत्री नितीन राऊत यांनी लिहीलेल्या पत्रावरून माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घणाघाती टीका केलेय. नितीन राऊत आणि अजित पवार यांच्यातील भांडणाचा शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचा बावनकुळेंनी आरोप केलया. आणि आता या भांडणात शरद पवारांनी दोन्ही नेत्यांची समजूत काढावी अशी विनंतीही त्यांनी केलेय. महावितरणला सरकारनं मदत न केल्यानंच शेतकऱ्यांची वीज कापण्याची वेळ आल्यचाचं त्यांनी सांगितलंय. त्यासोबतच एकाही शेतकऱ्याचं वीज कनेक्शन सरकारनं तोडलं तर महागात पडेल असा इशाराही त्यांनी दिलाय.
महाराष्ट्र
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील
आणखी पाहा

















