एक्स्प्लोर
Chandrashekhar Bawankule : नितीन राऊत आणि अजित पवार यांच्यातील भांडणाचा शेतकऱ्यांना फटका
थकित वीजबिलासंदर्भात उर्जामंत्री नितीन राऊत यांनी लिहीलेल्या पत्रावरून माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घणाघाती टीका केलेय. नितीन राऊत आणि अजित पवार यांच्यातील भांडणाचा शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचा बावनकुळेंनी आरोप केलया. आणि आता या भांडणात शरद पवारांनी दोन्ही नेत्यांची समजूत काढावी अशी विनंतीही त्यांनी केलेय. महावितरणला सरकारनं मदत न केल्यानंच शेतकऱ्यांची वीज कापण्याची वेळ आल्यचाचं त्यांनी सांगितलंय. त्यासोबतच एकाही शेतकऱ्याचं वीज कनेक्शन सरकारनं तोडलं तर महागात पडेल असा इशाराही त्यांनी दिलाय.
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा





















