Uddhav Thackeray Konkan Visit : दोन दिवसात पंचनामे पूर्ण होताच मदतीबाबत घोषणा : मुख्यमंत्री
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 May 2021 11:07 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोकणवासियांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आढावा घेतला. जास्त फिरण्यापेक्षा महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष देणार आहे. पंचनामे पूर्ण होताच मदतीबाबत निर्णय घेणार असून कोणत्या निकषावर मदत जाहीर करावी हे आढावा घेतल्यानंतर ठरवणार, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रालाही योग्य मदत करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.