एक्स्प्लोर
Ajit Pawar : मराठवाडा आणि सांगलीचा पाणीप्रश्न समोपचाराने मार्ग काढण्याची गरज
Ajit Pawar : मराठवाडा आणि सांगलीचा पाणीप्रश्न समोपचाराने मार्ग काढण्याची गरज
पाणी प्रश्नावर सामोपचाराने मार्ग काढण्याची गरज असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. मराठवाड्यातील पाणी प्रश्न त्याचबरोबर कोयनेचे पाणी सांगली जिल्ह्यासाठी सोडण्यात यावे या मागणीवर अजित पवार यांनी ही प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची आरक्षणाविषयीची भूमिका पक्षाच्या तीस आणि एक तारखेला होणाऱ्या कर्जत येथील अधिवेशनात स्पष्ट करण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
महाराष्ट्र
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग


















