एक्स्प्लोर
Mumbai | भाजपच्या 4 माजी मंत्र्यांना बंगले रिकामे करण्याची नोटीस | ABP Majha
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी सत्तास्थापन केली आहे. तीन पक्षांच्या 43 नेत्यांनी मंत्रीपदांची शपथ घेतली आहे. 2 जानेवारी रोजी मंत्र्यांच्या बंगल्याचं वाटप झालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वर्षा, अजित पवारांना त्यांचा फेव्हरिट देवगिरी, अशोक चव्हाणांना मेघदूत, दिलीप वळसे पाटलांना शिवगिरी, अनिल देशमुखांना ज्ञानेश्वरी तर आदित्य ठाकरेंना ए 6 हा बंगला मिळाला आहे.
महाराष्ट्र
Neelam Gorhe on Satara : सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा, उपसभापतींचे निर्देश
Shambhuraj Desai On Anil Parab : उगाच डिवचू नका, आम्ही हतबल आहोत असं समजायचं कारण नाही - देसाई
Neelam Gorhe सातारा पोलीस अधीक्षकांना निलंबित करा, सीसीटीव्ही सादर करण्याचे निर्देश
Eknath Shinde On Satara : सातारा ZP निवडणूक, एसपींचं निलंबन; फडणवीसांसमोर शिंदे म्हणाले....
Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
महाराष्ट्र
करमणूक

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion
















