एक्स्प्लोर
Nashik : कालसर्प शांती करण्यावरून पुरोहितांमध्ये वाद ABP MAJHA
कालसर्प शांती करण्यावरुन त्र्यंबकेश्वरमध्ये परप्रांतीय पुरोहितांच्या २ गटात हाणामारी झाल्याची घटना घडलीय... नागपूरच्या यजमानला एका गटाने शांतीसाठी ११ हजार रुपये खर्च सांगितला.. तर दुसऱ्या गटाने हीच कालसर्प शांती कमी खर्चात करुन देण्याचा दावा केला आणि यावरुनच दोन्ही गटात वाद झाला.. त्यानंतर नाशिकच्या हिरावडीत दोन्ही गट समोरासमोर आल्याने हाणामारी झाली.. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या गाडीची तपासणी केल्यानंतर गावठी कट्टा, तलवारीही आढळून आल्या.. पुरोहित वर्गात आधी देखील वाद झाले आहेत पण आता या वादात चक्क काडतुसं, गावठी कट्टा आढळून आल्याने खळबळ उडालीय..
राजकारण
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
आणखी पाहा





















