एक्स्प्लोर
Nashik : कालसर्प शांती करण्यावरून पुरोहितांमध्ये वाद ABP MAJHA
कालसर्प शांती करण्यावरुन त्र्यंबकेश्वरमध्ये परप्रांतीय पुरोहितांच्या २ गटात हाणामारी झाल्याची घटना घडलीय... नागपूरच्या यजमानला एका गटाने शांतीसाठी ११ हजार रुपये खर्च सांगितला.. तर दुसऱ्या गटाने हीच कालसर्प शांती कमी खर्चात करुन देण्याचा दावा केला आणि यावरुनच दोन्ही गटात वाद झाला.. त्यानंतर नाशिकच्या हिरावडीत दोन्ही गट समोरासमोर आल्याने हाणामारी झाली.. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या गाडीची तपासणी केल्यानंतर गावठी कट्टा, तलवारीही आढळून आल्या.. पुरोहित वर्गात आधी देखील वाद झाले आहेत पण आता या वादात चक्क काडतुसं, गावठी कट्टा आढळून आल्याने खळबळ उडालीय..
बातम्या
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















