Kisan Long March : : मुंबई : किसान मोर्चातील तरुण शेतकऱ्यांच्या मागण्या काय?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Mar 2018 11:05 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रक्ताळलेली मनं आणि हातपाय घेऊन 200 किलोमीटरची पायपीट केलेला बळीराजा अखेर आझाद मैदानावर धडकलाय.
संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला भाव, वनजमिनींचं हस्तांतरण अशा मागण्या मान्य केल्याशिवाय आता मुंबई सोडणार नाही, अशी गर्जना शेतकऱ्यांनी केली आहे
संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला भाव, वनजमिनींचं हस्तांतरण अशा मागण्या मान्य केल्याशिवाय आता मुंबई सोडणार नाही, अशी गर्जना शेतकऱ्यांनी केली आहे