एक्स्प्लोर
बंद असलेल्या वालधुनीच्या पुलावरुन वाहतूक सुरुच | कल्याण | एबीपी माझा
पूल धोकादायक असल्याचा फलक लावूनही पुलावरून सर्रास वाहतूक सुरू आहे.
कल्याणच्या वालधुनीचा पूल जीर्ण झाला असून दुरूस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आलाय. पूल बंद असल्याचे फलक दोन्ही बाजुला लावल्यानंतरही काही प्रवासी याच पुलावरून वाहतूक करतायत.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलिस यांना माहिती देण्यात आली, मात्र त्याकडेही दुर्लक्ष होतंय.
कल्याण-उल्हासनगरला जोडणारा हा महत्वाचा पूल असल्यानं इथं मोठ्या प्रमाणात रहदारी असते. मात्र अंधेरी आणि सावित्री पूल दुर्घटना झाल्यानंतरही कोणत्याच खबरदारी घेतल्या जात नसल्यानं चिंता व्यक्त होते.
कल्याणच्या वालधुनीचा पूल जीर्ण झाला असून दुरूस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आलाय. पूल बंद असल्याचे फलक दोन्ही बाजुला लावल्यानंतरही काही प्रवासी याच पुलावरून वाहतूक करतायत.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलिस यांना माहिती देण्यात आली, मात्र त्याकडेही दुर्लक्ष होतंय.
कल्याण-उल्हासनगरला जोडणारा हा महत्वाचा पूल असल्यानं इथं मोठ्या प्रमाणात रहदारी असते. मात्र अंधेरी आणि सावित्री पूल दुर्घटना झाल्यानंतरही कोणत्याच खबरदारी घेतल्या जात नसल्यानं चिंता व्यक्त होते.
ट्रेडिंग न्यूज
Sushma Andhare On Shital Mhatre : अशोक खरातवरुन सुषमा अंधारे आणि शीतल म्हात्रेंमध्ये ट्वीटरवॉर
Rupali Chakankar Resign : रुपाली चाकणकर यांच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला
Sheetal Mhatre on Matoshree : मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाने अशोक खरातला पाणी जोडणी
Sunil Tatkare PC: जय,पार्थ आणि सुनेत्रा वहिनी यांच्याबद्दल कटकारस्थान सुरू, तटकरे यांचा खळबळजनक आरोप
Devendra Fadnavis on Ajit Pawar : घातपाताची शंका असल्यास, आकाश पाताळ एक करु, मुडदाही खणून काढू,
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
महाराष्ट्र
क्राईम
करमणूक






















