एक्स्प्लोर
VIDEO | 'पुन्हा गरीबी हटाओ' कॉंग्रेसला तारणार? | माझा विशेष | एबीपी माझा
लोकसभेच्या तोंडावर राहुल गांधींनी केलेली मोठी घोषणा ऐकल्यानंतर तुम्हाला इंदिरा गांधींची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. इंदिरा गांधींनी गरीबी हटावचा नारा देऊन सत्ता मिळवली होती आणि आता राहुल गांधींनी आजींच्या पावलावर पाऊल ठेवत गरिबी हटावचा नारा दिला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण देशातील 20 टक्के गरीब कुटुंबांना वर्षाला 72 हजार रुपये उत्पन्न मिळवून देण्याची योजना राहुल गांधींनी मांडली आहे. बँकेत 15 लाख जमा करण्याचं आश्वासन देत मोदी पंतप्रधानांच्या खुर्चीवर विराजमान झाले. आता राहुल गांधींचं 72 हजाराचं आश्वासन काँग्रेसला कितपत यश मिळवून देणार हे पाहावं लागेल.
Yavatmal Water Issue : पाण्यासाठी वणवण, लालफितीची अडचण Special Report
Ashok Kharat Case : कारनामे नवीन कोट्यवधींची जमीन, कल्पना खरात अजूनही फरार Special Report
Sangli Old Age Home : सांगलीत उभी राहिली ज्येष्ठांसाठी आनंदशाळा, सर्वत्र कौतुक Special Report
US Talks Fail : टॉक्स वाया, सरसावल्या बाह्या, वाटाघाटीत अपयश, पुन्हा शाब्दिक हल्ले Special Report
Pakistan On US Iran Talks : बेगानी दलाली मे पाकिस्तान दिवाना Special Report
आणखी पाहा

abp majha web team
Opinion















