एक्स्प्लोर
भारतावर आता कापूस आयात करण्याची वेळ येणार? | 712 | एबीपी माझा
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाचा परिणाम भारतातील आयात-निर्यातीवर होत आहे. चीनने यंदा मोठ्या प्रमाणात भारताकडून कापसाची आयात केली आहे. देशांतर्गत कापसाचं उत्पादन घटल्यानं शेतकऱ्यांना दरही चांगला मिळाला. मात्र आता हिच स्थिती बिकट होण्याच्या मार्गावर आहे. कमी उत्पादन आणि जास्त निर्यातीमुळे भारतालाच आता कापूस आयात करण्याची वेळ येईल अशी शक्यता निर्माण झालीय आहे. वर्षाच्या शेवटी भारताला २७ लाख गाठी कापसाची आयात करावी लागेल असा तज्ञांचा अंदाज आहे.
Vijay Thalapathy TVK : दोन वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना, विजय यांचा सर्वात मोठा पक्ष होण्याचा चमत्कार
Indian National Developmental Inclusive Alliance Collaps : निवडणुकीत भांडण; आता 'इंडिया'ची आठवण
Pune Nasrapur Bhor Crime Special Report : सर्वात क्रूर, नसरापूरचा 'असूर' | ABP Majha
RSS Role in West Bengal Victory : भाजपच्या वाढत्या ताकदीमागे नेमकं कोण? | Special Report
West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
व्यापार-उद्योग
भारत
क्राईम
















