एक्स्प्लोर
भारतावर आता कापूस आयात करण्याची वेळ येणार? | 712 | एबीपी माझा
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाचा परिणाम भारतातील आयात-निर्यातीवर होत आहे. चीनने यंदा मोठ्या प्रमाणात भारताकडून कापसाची आयात केली आहे. देशांतर्गत कापसाचं उत्पादन घटल्यानं शेतकऱ्यांना दरही चांगला मिळाला. मात्र आता हिच स्थिती बिकट होण्याच्या मार्गावर आहे. कमी उत्पादन आणि जास्त निर्यातीमुळे भारतालाच आता कापूस आयात करण्याची वेळ येईल अशी शक्यता निर्माण झालीय आहे. वर्षाच्या शेवटी भारताला २७ लाख गाठी कापसाची आयात करावी लागेल असा तज्ञांचा अंदाज आहे.
Baba Vanga : 2026 साली जगावर कोणतं मोठं संकट? Special Report
2025 Rewind : 2025 या सरत्या वर्षातल्या खास घडामोडींचा आढावा Special Report
Baramati Adani Group and Pawar Family : अदानींचं कारण, पवाराचं मनोमिलन, बारामतीत काय घडलं?
Sharad Pawar - Ajit Pawar शरद पवारांशी बोलण्यासाठी अजितदादा अदानींच्या खुर्चीवर बसले, पुढे काय झालं?
Solapur Congress : सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण


















