स्पेशल रिपोर्ट : कौल कर्नाटकचा : बेळगावच्या मराठी तरुणांचा कौल कुणाला?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Apr 2018 09:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतब्बल 62 वर्षांपासून बेळगाव, बिदर, भालकीसह 865 गावं महाराष्ट्रात समाविष्ट व्हावीत यासाठी सीमावासी जीव तळहातावर घेऊन लढत आहेत. यात जवळपास सहा पिढ्यांनी आपलं सर्वस्व दिलं. कन्नडिगांचा अन्याय, अत्याचार सहन केला. पण त्यापुढे जाऊन आताच्या पिढीला सीमालढ्याविषयी आस्था वाटते का? फोरजी आणि नेटफ्लिक्सच्या जमान्यात ही पिढी सीमालढ्याच्या वेदनांशी कनेक्ट होते का? त्यांना कर्नाटक सरकार, कन्नडिगा, विकास, मोदींची आश्वासनं या सगळ्याबद्दल काय वाटतं? यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट...