एक्स्प्लोर
VIDEO | बारवी धरण परिसरात फिरायला गेलेल्या तरुणांचा अपघात, दोघांचा मृत्यू | बदलापूर | एबीपी माझा
फिरण्यासाठी गेलेल्या कॉलेज विद्यार्थ्यांची गाडी उलटून झालेल्या अपघात 2 जणांचा मृत्यू झालाय. बदलापूरजवळच्या बारवी धरण परिसरात ही घटना घडलीय. नुपम तायडे आणि रुतिका कदम अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत. उल्हासनगरच्या एसएसटी कॉलेजमधील ५ विद्यार्थी बदलापूरच्या बारवी धरण परिसरात एर्टीगा गाडी घेऊन फिरण्यासाठी गेले होते. मात्र मुळगाव जवळ गाडी भरधाव वेगात असताना गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी उलटली. या अपघाताची तीव्रता इतकी होती, की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. यात नुपम आणि रुतिका या दोघांचा मृत्यू झाला. तर इतर पाच जण जखमी झाले. यापैकी २ ते ३ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना मुंबईला उपचारांसाठी पाठवण्यात आलंय.
परभणी
Sanjay Jadhav On Uddhav Thackeray : खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार?
Sanjay Shirsat On Mahesh Shinde : महेश शिंदेंनी सत्ता मिळवण्यासाठी जे केलं ते शिंदेंना रुचलं नाही
Nasrapur Case Women Reaction : काळीज चिरेल, छाती फुटेल, हृदय पिळवटून निघेल, नसरापूरची हादरवणारी कहाणी
Yugendra Pawar Baramati : कुटुंब म्हणून एक कायम असावं, पवार वि पवार व्हायला नाही पाहिजे
Raj Thackeray post On Maharashtra Din : हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट
आणखी पाहा
















