एक्स्प्लोर
VIDEO | बारवी धरण परिसरात फिरायला गेलेल्या तरुणांचा अपघात, दोघांचा मृत्यू | बदलापूर | एबीपी माझा
फिरण्यासाठी गेलेल्या कॉलेज विद्यार्थ्यांची गाडी उलटून झालेल्या अपघात 2 जणांचा मृत्यू झालाय. बदलापूरजवळच्या बारवी धरण परिसरात ही घटना घडलीय. नुपम तायडे आणि रुतिका कदम अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत. उल्हासनगरच्या एसएसटी कॉलेजमधील ५ विद्यार्थी बदलापूरच्या बारवी धरण परिसरात एर्टीगा गाडी घेऊन फिरण्यासाठी गेले होते. मात्र मुळगाव जवळ गाडी भरधाव वेगात असताना गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी उलटली. या अपघाताची तीव्रता इतकी होती, की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. यात नुपम आणि रुतिका या दोघांचा मृत्यू झाला. तर इतर पाच जण जखमी झाले. यापैकी २ ते ३ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना मुंबईला उपचारांसाठी पाठवण्यात आलंय.
राजकारण
Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Pankaj Bhoyar on School : उष्णतेच्या लाटेमुळं शाळा उशिरा सुरू होणार?
Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
आणखी पाहा


















