एक्स्प्लोर
712 यवतमाळ: कापसावर पुन्हा गुलाबी बोंडअळीचं संकट
खरीपातील पेरण्यांमध्ये कापसाखालील क्षेत्रही कमी झालंय. यामागे बोंडअळीचं संकट कारणीभूत असल्याचं म्हटलं जातंय. गेल्या वर्षी गुलाबी बोंडअळीने कापसाचं मोठं नुकसान केलं. कापूस उत्पादनात अग्रेसर असलेल्य़ा महाराष्ट्रात कापूस उत्पादनाच्या आकड्यात घट झाली. विदर्भातील अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये बोंडअळीचा सर्वाधिक नुकसान झालं. नियंत्रणासाठी नियोजन करुनही यवतमाळमधील शेतांमध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आलाये.
सोलापूर
Devendra Fadnavis PC : शिवरायांचा कुणीही अपमान करू शकत नाही, गरज नसताना वाद सुरू करण्यात आला
Rohit Pawar PC : पैशांची उलाढाल,दादांच्या घराबाहेर काळी पूजा,खरातचा संबंध,रोहित पवारांचे स्फोटक आरोप
Vishal Patil Speech On Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर फेरनिवड, विशाल पाटलांचं जोरदार भाषण!
Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
चंद्रपूर
क्राईम
व्यापार-उद्योग
















