एक्स्प्लोर
712 | मुंबई | राज्यातील 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर
राज्य सरकारकडून नुकतीच दुष्काळसदृश्य परिस्थितीची घोषणा करण्यात आलीय.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही घोषणा केली...जवळपास १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलीय...या तालुक्यात पाण्याचे टँकर, जणावरांसाठी चारा छावण्या, वीज, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची फी आणि इतर उपाययोजना लागू होतील, असं त्यांनी सांगीतलं.
Zero Hour Full : तिकीट न मिळाल्यानं कार्यकर्त्यांच्या नाराजीचा महापालिका निकालांवर किती परिणाम?
Chhatrapati SambhajiNagar BJP तिकीट का कापलं? निष्ठावंतांच्या भावनांचा कडेलोट, आयारामांना झुकतं माप?
BJP Elections Special Report तिकीट देताना निष्ठावंतांना डावललं? भाजप कार्यकर्त्यांचा संताप
Yogesh Gonnade आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारकरुन अर्ज,शिवसेनेकडून उमेदवाराला स्मशानभूमीत AB फॉर्म
Neelam Gorhe : भाजपा आम्हाला काहीही स्पष्ट करत नाही; आमची युती...; नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?
आणखी पाहा


















