एक्स्प्लोर
Maharashtra Rain : आणखी किती नुकसान करणार? राज्यात परतीच्या पावसाचं थैमान Special Report
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मागे लागलेलं पावसाचं शुक्लकाष्ट काही संपता संपत नाहीए.. याचं कारण पावसाळा सुरु झाल्यापासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय.. याचं कारण पावसाळ्यात पुरामुळे पिकांचं नुकसान झालंच. परतीच्या पावसानंही हातातोंडाशी आलेली पिकं हिरावून घेतली.. हे संपत ना संपत तेच मान्सून परतल्यानंतरही पावसाचा कहर सुरुच आहे... आणि त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झालाय पाहुयात यासंदर्भातला रिपोर्ट वरुणराजास,
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं

Makar Sankranti Politics : संपला प्रचार कडवा, आता तीळगुळाचा गोडवा Special Report

Ajit Pawar Irrigation Scam : सिंचन घोटाळ्याच्या आरोपांची दादांकडून परतफेड Special Report

Raj Thackeray PADU Machine : निवडणुकीत आलं 'पाडू''इंजिन'लागलं धडधडू Special Report

Sharad Pawar Ajit Pawar NCP : एकत्र येणार? नाही..नाही..नाही, अजित पवारांचं उत्तर ऐकलं का? Special Report

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion



























