एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack  : ना फटाके, ना चीअर लीडर्स...अंपायरसह खेळाडूही हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतरणार, पहलगाम हल्ल्याचा करणार निषेध

SRH vs MI: पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यातील निष्पाप बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सचे खेळाडू सामन्यादरम्यान काळ्या पट्ट्या बांधून या घटनेचा निषेध नोंदवणार आहे. 

Pahalgam Terror Attack हैदराबाद: काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी (22 एप्रिल) दुपारी झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये आतापर्यंत एकूण 26 जणांना प्राण गमावले लागले आहे. पहलगामच्या बैसरनमध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याचे देशासह जगभरात तीव्र पडसाद उमटत असताना त्याचा परिणाम आता आयपीएल (IPL) सामन्यांवर देखील होतांना दिसत आहे. पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यातील निष्पाप बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) खेळाडू आयपीएल सामन्यादरम्यान काळ्या पट्ट्या बांधून या घटनेचा निषेध नोंदवणार असल्याची माहिती पुढे आली आहे. 

सनरायझर्स (SRH) हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सच्या (MI) आजच्या (23 एप्रिल) सामन्यात कोणतेही चीअर लीडर्स नसणार आहे. तसेच आतषबाजी देखील केली जाणार नसल्याचे पुढे आले आहे. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. या घटनेत बाधित झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन्ही संघ एक मिनिटाचे मौन देखील पाळतील. अशी ही माहिती पुढे आली आहे. दरम्यान, या घटनेचा आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.

ना फटाके, ना चीअर लीडर्स... मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल शोक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCCI)एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही संघांचे खेळाडू काळ्या पट्ट्या घालून खेळतील आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक मिनिट मौन पाळतील. पुढे ते  बोलताना ते म्हणाले की, मुंबई इंडियन्स आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान कोणतेही चीअरलीडर्स नसतील. कोणतेही फटाके फोडले जाणार नाहीत. देशभरातली विराट कोहलीसह अनेक महान क्रिकेटपटूंनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्याचेच पडसाद आता आजच्या सामन्यात देखील बघायला मिळणार आहे. 

दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध

पहलगामच्या बैसरनमध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाची शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) चा हात असल्याचे मानले जात आहे. दक्षिण काश्मीरमधील या लोकप्रिय पर्यटन स्थळावर मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात किमान 26 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. पाकिस्तानस्थित बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबा (एलईटी) दहशतवादी गटाचा भाग असलेल्या रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध करण्यात आला आहे.

दरम्यान, 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानशी द्विपक्षीय क्रिकेट संबंध तोडले आणि अलीकडेच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी देशाचा दौरा करण्यास नकार दिला. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) दुबईमध्ये तटस्थ स्थळ देण्याची तरतूद करावी लागली होती.

इतर महत्वाच्या बातम्या 

विशाल देवकर 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
Embed widget