एक्स्प्लोर

Harbhajan Singh: राजस्थानच्या हातातून विजय कसा निसटला? कुठं झाली चूक? हरभजन सिंह म्हणतोय...

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सला सात विकेट्सनं पराभूत करून आयपीएलचा खिताब जिंकला.

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सला सात विकेट्सनं पराभूत करून आयपीएलचा खिताब जिंकला. या पराभवासह राजस्थानचं दुसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं. ज्यामुळं राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंहनं राजस्थानच्या पराभवाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. तसेच राजस्थानच्या हातातून विजय कसा निसटला? यावरही त्यानं प्रतिक्रिया दिली आहे. 

हरभजन सिंह काय म्हणाला?
हरभजन सिंह म्हणाला की, राजस्थान रॉयल्सनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घ्यायला हवा होता. पण त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजस्थानच्या फलंदाजांनी चुकीचे फटके खेळून विकेट गमावल्या. राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी परिस्थितीनुसार खेळायला हवं होतं. मात्र, तसे करण्यात राजस्थानचा संघ अपयशी ठरला. वरच्या फळीतील फलंदाजांना मोठी भागीदारी करता आली नाही. राजस्थान रॉयल्सचा संघ सलामीवीर जोस बटलरवर खूप अवलंबून आहे. परंतु, बटलर चांगली कामगिरी करू शकला नाही आणि इतर फलंदाजांनाही काही खास कामगिरी करता आली नाही.

राजस्थानचा सात विकेट्सनं पराभव
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण सॅमसनचा हा निर्णय चुकीचा ठरला. राजस्थान रॉयल्सला 20 षटकांत 9 विकेट्स गमावून केवळ 130 धावा करता आल्या. गुजरात टायटन्सनं हे लक्ष्य 18.1 षटकांत सात विकेट्स राखून पूर्ण केलं.

हे देखील वाचा- 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Arjun Tendulkar IPL : चांगली कामगिरी करुनही Playing XI मध्ये स्थान नाही, बेंचवर बसण्यासाठी...; मुंबई इंडियन्स सोडताच अर्जुन तेंडुलकर मनातलं सगळं बोलून गेला!
चांगली कामगिरी करुनही Playing XI मध्ये स्थान नाही, बेंचवर बसण्यासाठी...; मुंबई इंडियन्स सोडताच अर्जुन तेंडुलकर मनातलं सगळं बोलून गेला!
PBKS vs GT IPL 2026 : प्रिन्स गिलवर भारी पडला, सरपंच अय्यर... रोमांचक लढतीत पंजाबचा 3 विकेट्सने विजय, गुजरातला लोळवले
प्रिन्स गिलवर भारी पडला, सरपंच अय्यर... रोमांचक लढतीत पंजाबचा 3 विकेट्सने विजय, गुजरातला लोळवले
IPL 2026 Points Table : चेन्नईचा लाजिरवाणा पराभव, RCB अन् मुंबईला मोठा धक्का! आयपीएलच्या फक्त 3 सामन्यानंतर Points Table मध्ये उलथापालथ
चेन्नईचा लाजिरवाणा पराभव, RCB अन् मुंबईला मोठा धक्का! आयपीएलच्या फक्त 3 सामन्यानंतर Points Table मध्ये उलथापालथ
IPL 2026: BCCI च्या ब्रँड कास्ट इंजिनिअरचा खोलीत मृतदेह आढळल्याने खळबळ; मुंबई आणि कोलकाताच्या सामन्यानंतर नेमकं काय घडलं?
BCCI च्या ब्रँड कास्ट इंजिनिअरचा खोलीत मृतदेह आढळल्याने खळबळ; MI आणि KKR च्या सामन्यानंतर काय घडलं?

व्हिडीओ

Akola Police : अटकेतील महिलेकडे पोलीसाची शरीरसुखाची मागणी Special Report
Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report
Ashok Kharat on Fish Vegetarian : खरातचा चमत्कार म्हणे मासे 'शाकाहार' Special Report
Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Sanjay Raut PC | हा मराठा साम्राज्याचा अपमान, महाराणी ताराराणींच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhurandhar 2 Box Office Collection Day 14: 'धुरंधर 2'च्या धुवांधार कमाईनं थरथरलं बॉक्स ऑफिस; चौदाव्या दिवशीही दिग्गजांना लोळवलं, आता लक्ष्य 'बाहुबली 2'?
'धुरंधर 2'च्या धुवांधार कमाईनं थरथरलं बॉक्स ऑफिस; चौदाव्या दिवशीही दिग्गजांना लोळवलं, आता लक्ष्य 'बाहुबली 2'?
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिले लग्न, दोन आपत्य, मग घटस्फोट; अशोक खरातने महिलेला ते वाक्य बोलून जाळ्यात ओढलं, पुढे गर्भपातसह हादरवणारं घडलं!
पहिले लग्न, दोन आपत्य, मग घटस्फोट; अशोक खरातने महिलेला ते वाक्य बोलून जाळ्यात ओढलं, पुढे गर्भपातसह हादरवणारं घडलं!
Chhaava 2 Vicky Kaushal As Shahu Maharaj: बॉक्स ऑफिस पुन्हा हादरणार, 'छावा'चा सीक्वेल येणार? शाहू महाराजांच्या भूमिकेत झळकणार विक्की कौशल
बॉक्स ऑफिस पुन्हा हादरणार, 'छावा'चा सीक्वेल येणार? शाहू महाराजांच्या भूमिकेत झळकणार विक्की कौशल
Solapur Crime news: सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Navi Mumbai : नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
Latur Rain Update : लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
Maharashtra Rain : महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा,कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
Share Market : नव्या आर्थिक वर्षाची दणक्यात सुरुवात, शेअर बाजारात एका दिवसात गुंतवणूकदारांची 10 लाख कोटींची कमाई
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी, शेअर बाजारात 10 लाख कोटींची कमाई
Embed widget