एक्स्प्लोर

कलम 370 रद्द केल्यामुळे शोएब अख्तर बिथरला, म्हणाला...

काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम 370 केंद्र सरकारने रद्द केले आहे. तेव्हापासून पाकिस्तान बिथरला आहे. या घटनेचे पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले आहेत. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताशी व्यापारी संबंध तोडण्याची घोषणादेखील केली.

इस्लामाबाद : काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम 370 केंद्र सरकारने रद्द केले आहे. तेव्हापासून पाकिस्तान बिथरला आहे. या घटनेचे पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले आहेत. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताशी व्यापारी संबंध तोडण्याची घोषणादेखील केली. तसेच कलम 370 रद्द केल्याबद्दल पाकिस्तानात अनेक ठिकाणी निषेध करण्यात आला. तिथल्या नेत्यांनीदेखील यावर संताप व्यक्त केला आहे. त्यामध्ये आता माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरची भर पडली आहे. शोएबने कलम 370 रद्द केल्याचा तीव्र विरोध केला आहे. अख्तरने सोशल मिडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एक लहान मुलगी आहे जिच्या एका डोळ्यावर जखमेची पट्टी बांधण्यात आली आहे. या फोटोवर मजकूर लिहिण्यात आला आहे की, तुम्ही त्यागाची व्याख्या जगासमोर मांडली आहे. आम्ही तुमच्या स्वातंत्र्यासाठी प्रार्थना करत आहोत. जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक म्हणजे कलम 370 रद्द करणारे विधेयक राज्यसभा आणि लोकसभेत मंजूर झाल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान बैठकांवर बैठका घेत आहेत. तीन दिवसांपूर्वी त्यांची नॅशनल सिक्युरिटी कमिटीसोबत बैठक पार पडली. या बैठकीत पाकिस्तानने भारतासोबतचे सर्व व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राजनैतिक संबंधांचा दर्जा घटवणार असल्याचंही पाकिस्तानने म्हटलं आहे. याशिवाय पाकिस्तानने इस्लामाबादमधील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांना भारतात पाठवणार असल्याचंही म्हटलं. तसेच दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनाही परत बोलावण्याच्या निर्णय घेतला आहे. सानिया-शोएबच्या बाळाला कोणत्या देशाचं नागरिकत्व मिळणार? मोदी सरकारने कलम 370 रद्द करुन जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन केलं आहे. यामध्ये जम्मू काश्मीर आणि लडाख यांचा समावेश आहे. तसेच जम्मू-काश्मीरला असलेल्या विशेष राज्याचा दर्जाही संपला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi : 6 मॅच खेळताच वैभव सूर्यवंशीची मोठी झेप, ICC च्या टी-20 रँकिंगमध्ये उलथापालथ, वनडे क्रमवारीतही टीम इंडियाचा खेळाडू टॉपवर
6 मॅच खेळताच वैभव सूर्यवंशीची मोठी झेप, ICC च्या टी-20 रँकिंगमध्ये उलथापालथ, वनडे क्रमवारीतही टीम इंडियाचा खेळाडू टॉपवर
SL vs IND 1st Test : 4 फिरकीपटू, 2 वेगवान गोलंदाज अन्...; श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
4 फिरकीपटू, 2 वेगवान गोलंदाज अन्...; श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
Vaibhav Sooryavanshi News : भारतात पाऊल ठेवताच वैभव सूर्यवंशीने काय केलं? 'त्या' एका कृतीने जिंकली सर्वांची मनं; पाहा VIDEO
भारतात पाऊल ठेवताच वैभव सूर्यवंशीने काय केलं? 'त्या' एका कृतीने जिंकली सर्वांची मनं; पाहा VIDEO
Virat Kohli And Rohit Sharma : रोहित-विराटवरुन टीम इंडियापेक्षा पाकिस्तानला जास्त टेंन्शन; वर्ल्ड कप 2027 च्या भविष्यावर पाक दिग्गजाचं खळबळजनक वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?
रोहित-विराटवरुन टीम इंडियापेक्षा पाकिस्तानला जास्त टेंन्शन; वर्ल्ड कप 2027 च्या भविष्यावर पाक दिग्गजाचं खळबळजनक वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Embed widget