एक्स्प्लोर

IND vs BAN: मीरपूरमध्ये याआधीही दोन कसोटी सामने खेळली आहे टीम इंडिया, कसा आहे रेकॉर्ड, वाचा सविस्तर

Mirpur Test : भारतीय संघ मिरपूरमध्ये तिसरा कसोटी सामना खेळत असून याआधीच्या दोन्ही सामन्यांतही भारत वरचढ राहिला आहे.

Team India's Stats at Mirpur: मीरपूर येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात कसोटी सामना खेळवला जात आहे. या मैदानावर टीम इंडियाने यापूर्वी देखील दोन कसोटी सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यात भारतीय संघाने (team india) सहज विजय मिळवला आहे. त्यामुळए आजच्या सामन्यातही टीम इंडियाचा दबदबा असणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान नाणेफेक जिंकून बांगलादेशनं प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतल्यानं भारत गोलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे.

टीम इंडियाचा एक डाव आणि 239 धावांनी तगडा विजय

भारतीय संघाने मे 2007 मध्ये या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला होता. पहिल्या डावात दिनेश कार्तिक, वसीम जाफर, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या शतकांमुळे टीम इंडियाने 3 गडी गमावून 610 धावांवर डाव घोषित केला. प्रत्युत्तरात बांगलादेशच्या संघाला खास कामगिरी करता आली नाही. त्यांचा पहिला डाव 118 धावांत आटोपला तर फॉलोऑननंतर त्यांचा दुसरा डाव 253 धावांवर आटोपला. ज्यामुळे टीम इंडियाचा एक डाव आणि 239 धावांनी तगडा विजय झाला.

दुसऱ्या सामन्यात 10 गडी राखून मिळवला विजय

जानेवारी 2010 मध्ये मीरपूर येथे झालेल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात 233 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने पहिला डाव 8 विकेट गमावून 544 धावांवर घोषित केला. यावेळी बांगलादेश संघाचा दुसरा डाव 312 धावांवर आटोपला. ज्यानंतर भारतीय संघानं 2 धावांचे लक्ष्य 10 गडी राखून जिंकले.

मीरपूरमध्ये या भारतीय खेळाडूंचा दमदार रेकॉर्ड

मीरपूरमध्ये सर्वाधिक धावा (265) करणारा सचिन तेंडुलकर हा भारतीय फलंदाज आहे. राहुल द्रविड (240) आणि एमएस धोनी (140) हे येथे नंबर-2 आणि नंबर-3 वर असणामरे भारतीय फलंदाज आहेत. झहीर खान गोलंदाजीत सर्वाधिक (17) बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याच्यानंतर अनिल कुंबळे (5) आणि इशांत शर्मा (5) यांचा नंबर लागतो.

दुसऱ्या कसोटीसाठी अशी आहे टीम इंडिया

केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट, उमेश यादव, मोहम्मद सिराज

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024CM Eknath Shinde : प्रचाराच्या तोफा थंडावल्या, मुख्यमंत्री शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरThackeray vs Shinde : Thane Kalyan Bhiwandi त कोण मारणार बाजी? शिंदेंची प्रतिष्ठा पणालाMumbai Loksabha : उत्तर मुंबई, उत्तर मध्य, ईशान्य मुंबईत मविआ महायुतीत रस्सीखेच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
लोकसभेला रिपाईला एकही जागा नाही, पण मला कॅबिनेटची गॅरेंटी; रामदास आठवलेंचा नाशकात दावा
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
पुण्यात दिवसाढवळ्या सराफ दुकानात दरोडा; हाती बंदुक घेऊन 6-7 जणांचं टोळकं दुकानात शिरलं
Embed widget