एक्स्प्लोर

IND vs BAN : दुसऱ्या कसोटीत विजयाचे शिल्पकार अश्विन-अय्यरने खास विक्रमही केला नावावर, वाचा सविस्तर

Ashwin and Iyer : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आर. अश्विन आणि श्रेयस अय्यर यांनी अप्रतिम पार्टनरशिप करत भारताला विजय मिळवून दिला. या विजयासह त्यांनी एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.

R Ashwin Record in IND vs BAN Test : भारताने बांगलादेशचा (IND vs BAN) त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत 2-0 ने पराभव केला आहे. भारतीय संघाच्या या विजयामुळे भारतवासियांचा नाताळ सणाचा आनंद द्विगुणित झाला आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या कसोटीत रवीचंद्रन अश्विन (R Ashwin) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) विजयाचे हिरो ठरले. या सामन्यात दोघांनी 71 धावांची विजयी भागीदारी केली. त्याचबरोबर त्यांच्या या भागीदारीमुळे एक मोठा विक्रमही त्यांनी केला आहे. चौथ्या डावात भारताकडून 8व्या विकेटसाठी ही दुसरी सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे00.

खास विक्रम अय्यर-अश्विनच्या नावावर

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात श्रेयस अय्यर आणि आर अश्विनने भारतासाठी नाबाद 71 धावांची सामना जिंकवून देणारी भागिदारी केली आणि एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. चौथ्या डावात भारताकडून 8व्या क्रमांकासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत ही जोडी दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. अश्विन आणि अय्यर यांनी कपिल देव आणि एल शिवराम कृष्णन यांच्या रेकॉर्डला मागे टाकत हा खास विक्रम केला आहे. कपिल देव आणि एल शिवराम कृष्णन यांनी 1985 मध्ये कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध 70 धावांची भागीदारी केली होती. त्याचबरोबर अमर सिंह आणि लाल सिंह या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर भारताच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात त्याने 8व्या विकेटसाठी त्यांनी 74 धावांची भागीदारी केली.

चौथ्या डावात 8व्या विकेटसाठीची भारताकडून सर्वात मोठी भागीदारी

1932 - 74 धावा एल अमर सिंग आणि लाल सिंग विरुद्ध इंग्लंड (लॉर्ड्स)

2022 - 71 धावा श्रेयस अय्यर आणि आर अश्विन विरुद्ध बांगलादेश (मीरपूर) 

1985 - 70 धावा कपिल देव आणि एल शिवराम कृष्णन विरुद्ध श्रीलंका (कोलंबो)

भारताने मालिकाही जिंकली

भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दोन्ही सामने जिंकत भारताने क्लिन स्वीप दिला आहे. यावेएळी पहिला कसोटी सामना चितगाव येथे खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने यजमान बांगलादेशचा 188 धावांनी पराभव केला. तर दुसरा सामना फारच अटीतटीचा झाला. भारताला शेवटच्या डावात 145 धावांचे माफक लक्ष्य असतानाही 7 गडी गमावून भारत जिंकला आणि तीन विकेट्च्या फरकाने सामना जिंकत भारताने मालिका जिंकली.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Pak : पाकिस्तानच्या जबड्यातून भारताने हिसकावला विजय; शेवटच्या क्षणी पलटला संपूर्ण सामना, नेमकं काय घडलं? पाक चारीमुंड्या चित
पाकिस्तानच्या जबड्यातून भारताने हिसकावला विजय; शेवटच्या क्षणी पलटला संपूर्ण सामना, नेमकं काय घडलं? पाक चारीमुंड्या चित
महिला आशिया कपसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर! लॉर्ड्सवर शतक झळकावणाऱ्या खेळाडूला डच्चू, विरोधकांना धडकी भरवणारा 15 धुरंधरांचा Squad
महिला आशिया कपसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर! लॉर्ड्सवर शतक झळकावणाऱ्या खेळाडूला डच्चू, विरोधकांना धडकी भरवणारा 15 धुरंधरांचा Squad
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Bhuvneshwar Kumar : खतरनाक क्लास असलेल्या गोलंदाजाची वर्ल्डकपमध्ये एन्ट्रीची चर्चा; भुवनेश्वर कुमारने पहिल्यांदाच बोलला, नेमकं काय म्हणाला? सगळेच झाले भावूक
खतरनाक क्लास असलेल्या गोलंदाजाची वर्ल्डकपमध्ये एन्ट्रीची चर्चा; भुवनेश्वर कुमारने पहिल्यांदाच बोलला, नेमकं काय म्हणाला? सगळेच झाले भावूक

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Embed widget