संजय काकडे, खासदार : गुजरातमध्ये पुन्हा भाजपची सत्ता येणार नसल्याचं भाकित केलं होतं.
4/9
आशिष देशमुख, आमदार : वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरुन आक्रमक
5/9
नाना पटोले : केंद्र सरकारच्य कृषी धोरणावर टीका करत पटोलेंचा भाजपला रामराम
6/9
लालकृष्ण अडवाणी : मोदींच्या उदयानंतर पक्षात बाजूला करण्यात आल्याची भावना, लेख आणि वक्तव्यांमधून नाराजी व्यक्त
7/9
अरुण शौरी : मोदी सरकारच्या काळात मानवी हक्कांवर गदा आल्याचा आरोप, अध्यक्षीय पद्धतीनं सरकार चालत असल्याचा आक्षेप
8/9
शत्रुघ्न सिन्हा : पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व निर्ण घेत असल्याचा आक्षेप, बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची आस होती मात्र, पक्षानं दुर्लक्ष केल्यानं शत्रुघ्न सिन्हा आक्रमक
9/9
भाजपमधील नाराजांची यादी वाढतच चालली आहे. धुळ्यातील भाजप आमदार अनिल गोटेंनी देखील आता भाजपला घरचा आहेर दिला आहे. यशवंत सिन्हा हे गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेतृत्वावर टीका करत आहेत.