मुख्यपृष्ठPhotosरत्नागिरीत तरुणाचा अतिउत्साह अंगलट, मुलींनी ओढण्यांनी जीव वाचवला!
रत्नागिरीत तरुणाचा अतिउत्साह अंगलट, मुलींनी ओढण्यांनी जीव वाचवला!
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 12 Apr 2017 01:28 PM (IST)
1/5
त्यामुळे जर तुम्हीही अशा कोणत्या पर्यटनस्थळी जात असाल, तर काळजी घ्या.
2/5
सध्या सुट्ट्यांचे दिवस आहेत. पर्यटनस्थळी गर्दी वाढत आहेत. अनेक ग्रुप आप-आपले सहकारी घेऊन अशा पर्यटस्थळी गर्दी करत आहेत. मात्र ग्रुपमधील काहींच्या अतिउत्साहामुळे सर्वांनाच त्रासाला सामोरं जावं लागतं.
3/5
स्थानिक आणि मित्र त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते, मात्र समुद्राच्या लाटांमुळं हा तरुण पुन्हा पाण्यात फेकला जात होता. यानंतर पर्यटक महिलांनी मदत करणाऱ्या तरुणांना त्यांच्या ओढण्या दिल्या. आणि या ओढण्यांच्या मदतीनं या तरुणाला बाहेर काढण्यात आलं.
4/5
मात्र त्याचवेळी पाय घसरल्याने हा तरुण अरुंद दगडांमध्ये पडला आणि अडकला. समुद्राच्या लाटांचा सतत मारा होत असल्यानं त्याला बाहेर निघणंही अवघड झालं.
5/5
रत्नागिरीतील गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावर एका तरुणाला अतिउत्साह चांगलाच महागात पडला. दोन खडकांमध्ये पाणी जाऊन तयार झालेली अरुंद बामणघळी पार करण्याचा प्रयत्न कराडचा हा अतिउत्साही तरुण करत होता.