एक्स्प्लोर

नऊ वर्षांनी कडा ओल्या झालेल्या नाथसागराची विहंगम दृश्यं

1/13
2/13
3/13
आभाळानं भरभरून दिलं, निसर्गानं किमया केली आणि धरणाचे दरवाजे 9 वर्षांनंतर ओले झाले. नाथाच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या पैठण नगरीत मुक्कामी असलेले हे आहे धरण जायकवाडी.
आभाळानं भरभरून दिलं, निसर्गानं किमया केली आणि धरणाचे दरवाजे 9 वर्षांनंतर ओले झाले. नाथाच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या पैठण नगरीत मुक्कामी असलेले हे आहे धरण जायकवाडी.
4/13
5/13
नाथसागर.... पाण्याचा लाटांचा आवाज. हे जायकवाडी धरणाचं विस्तीर्ण रूप पाहिल्यावर या धरणाला ‘नाथसागर’ का म्हणतात हे लक्षात येतं. जायकवाडी धरणात हे पाणी ड्रोन कॅमेच्यारच्या नजरे पलीकडचे आहे. तब्बल 9 वर्षानंतर हे धरण पहिल्यांदाच भरले आहे.
नाथसागर.... पाण्याचा लाटांचा आवाज. हे जायकवाडी धरणाचं विस्तीर्ण रूप पाहिल्यावर या धरणाला ‘नाथसागर’ का म्हणतात हे लक्षात येतं. जायकवाडी धरणात हे पाणी ड्रोन कॅमेच्यारच्या नजरे पलीकडचे आहे. तब्बल 9 वर्षानंतर हे धरण पहिल्यांदाच भरले आहे.
6/13
7/13
पाहा आणखी फोटो....
पाहा आणखी फोटो....
8/13
नाथांनी वाळवंटात तडफडत असणाऱ्या गाढवाला काशीवरून आणलेलं पाणी पाजलं होतं. या धरणावर औरंगाबाद, जालना, गेवराई, अंबड शहरांसह सुमारे 386 गावांची तहान भागवण्याची जबाबदारी आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यांतील 2 लाख 77 हजार हेक्टर शेतीही याच पाण्यावर हिरवीगार होते. त्यामुळे भरलेलं हे धरण पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो आहे.
नाथांनी वाळवंटात तडफडत असणाऱ्या गाढवाला काशीवरून आणलेलं पाणी पाजलं होतं. या धरणावर औरंगाबाद, जालना, गेवराई, अंबड शहरांसह सुमारे 386 गावांची तहान भागवण्याची जबाबदारी आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यांतील 2 लाख 77 हजार हेक्टर शेतीही याच पाण्यावर हिरवीगार होते. त्यामुळे भरलेलं हे धरण पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो आहे.
9/13
पाण्यासाठी गोदामाईच्या लेकरांनी भांडणं केली. प्रसंगी कोर्टाच्या पायऱ्या चढल्या. कोर्टाच्या आदेशावरून दोन वेळा जायकवाडीत पाणी सोडण्यातही आलं. आज हे दृश्य पाहून डोळ्यात साठवून ठेवावं वाटतं.
पाण्यासाठी गोदामाईच्या लेकरांनी भांडणं केली. प्रसंगी कोर्टाच्या पायऱ्या चढल्या. कोर्टाच्या आदेशावरून दोन वेळा जायकवाडीत पाणी सोडण्यातही आलं. आज हे दृश्य पाहून डोळ्यात साठवून ठेवावं वाटतं.
10/13
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांतील 5 औद्योगिक वसाहतीही याच धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. दुष्काळाने धारण शून्य टक्क्यावर गेले. त्यामुळे उद्योगचं पाणी 50 टक्के कमी केलं गेलं आता धरण भरले आहे.
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांतील 5 औद्योगिक वसाहतीही याच धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. दुष्काळाने धारण शून्य टक्क्यावर गेले. त्यामुळे उद्योगचं पाणी 50 टक्के कमी केलं गेलं आता धरण भरले आहे.
11/13
 शंकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे गोदावरी नदीवर या धरणाचा जन्म झाला. 1976 ला इंदिरा गांधी यांनी लोकांची तहाण भागवण्यांची जिम्मेदारी सोपवली.
शंकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे गोदावरी नदीवर या धरणाचा जन्म झाला. 1976 ला इंदिरा गांधी यांनी लोकांची तहाण भागवण्यांची जिम्मेदारी सोपवली.
12/13
अफाट, अचाट, अतिभव्य, नयनरम्य या सर्व उपमा फिक्या पडत आहेत. कारण कित्येक वर्षांनंतर या धरणात पाणी मावेनासा झाला आहे.
अफाट, अचाट, अतिभव्य, नयनरम्य या सर्व उपमा फिक्या पडत आहेत. कारण कित्येक वर्षांनंतर या धरणात पाणी मावेनासा झाला आहे.
13/13
102 टीएमसी पाणीसाठी इतकी अजस्त्र पाणी क्षमता, त्यामुळे गोदावरी नदी खळखळून वाहिली की मराठवाड्यातील लोकांचा पाण्याचा प्रश्न 2 वर्षांसाठी तरी सुटलाच समजा. 21 हजार 750 किलोमीटर स्क्वेअर पाणलोट क्षेत्र आहे. आज निसर्गानं भरभरून दिलं आहे. त्यामुळे याचा वापरही योग्य केला पाहिजे.
102 टीएमसी पाणीसाठी इतकी अजस्त्र पाणी क्षमता, त्यामुळे गोदावरी नदी खळखळून वाहिली की मराठवाड्यातील लोकांचा पाण्याचा प्रश्न 2 वर्षांसाठी तरी सुटलाच समजा. 21 हजार 750 किलोमीटर स्क्वेअर पाणलोट क्षेत्र आहे. आज निसर्गानं भरभरून दिलं आहे. त्यामुळे याचा वापरही योग्य केला पाहिजे.
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget