एक्स्प्लोर

नऊ वर्षांनी कडा ओल्या झालेल्या नाथसागराची विहंगम दृश्यं

1/13
2/13
3/13
आभाळानं भरभरून दिलं, निसर्गानं किमया केली आणि धरणाचे दरवाजे 9 वर्षांनंतर ओले झाले. नाथाच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या पैठण नगरीत मुक्कामी असलेले हे आहे धरण जायकवाडी.
आभाळानं भरभरून दिलं, निसर्गानं किमया केली आणि धरणाचे दरवाजे 9 वर्षांनंतर ओले झाले. नाथाच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या पैठण नगरीत मुक्कामी असलेले हे आहे धरण जायकवाडी.
4/13
5/13
नाथसागर.... पाण्याचा लाटांचा आवाज. हे जायकवाडी धरणाचं विस्तीर्ण रूप पाहिल्यावर या धरणाला ‘नाथसागर’ का म्हणतात हे लक्षात येतं. जायकवाडी धरणात हे पाणी ड्रोन कॅमेच्यारच्या नजरे पलीकडचे आहे. तब्बल 9 वर्षानंतर हे धरण पहिल्यांदाच भरले आहे.
नाथसागर.... पाण्याचा लाटांचा आवाज. हे जायकवाडी धरणाचं विस्तीर्ण रूप पाहिल्यावर या धरणाला ‘नाथसागर’ का म्हणतात हे लक्षात येतं. जायकवाडी धरणात हे पाणी ड्रोन कॅमेच्यारच्या नजरे पलीकडचे आहे. तब्बल 9 वर्षानंतर हे धरण पहिल्यांदाच भरले आहे.
6/13
7/13
पाहा आणखी फोटो....
पाहा आणखी फोटो....
8/13
नाथांनी वाळवंटात तडफडत असणाऱ्या गाढवाला काशीवरून आणलेलं पाणी पाजलं होतं. या धरणावर औरंगाबाद, जालना, गेवराई, अंबड शहरांसह सुमारे 386 गावांची तहान भागवण्याची जबाबदारी आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यांतील 2 लाख 77 हजार हेक्टर शेतीही याच पाण्यावर हिरवीगार होते. त्यामुळे भरलेलं हे धरण पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो आहे.
नाथांनी वाळवंटात तडफडत असणाऱ्या गाढवाला काशीवरून आणलेलं पाणी पाजलं होतं. या धरणावर औरंगाबाद, जालना, गेवराई, अंबड शहरांसह सुमारे 386 गावांची तहान भागवण्याची जबाबदारी आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यांतील 2 लाख 77 हजार हेक्टर शेतीही याच पाण्यावर हिरवीगार होते. त्यामुळे भरलेलं हे धरण पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो आहे.
9/13
पाण्यासाठी गोदामाईच्या लेकरांनी भांडणं केली. प्रसंगी कोर्टाच्या पायऱ्या चढल्या. कोर्टाच्या आदेशावरून दोन वेळा जायकवाडीत पाणी सोडण्यातही आलं. आज हे दृश्य पाहून डोळ्यात साठवून ठेवावं वाटतं.
पाण्यासाठी गोदामाईच्या लेकरांनी भांडणं केली. प्रसंगी कोर्टाच्या पायऱ्या चढल्या. कोर्टाच्या आदेशावरून दोन वेळा जायकवाडीत पाणी सोडण्यातही आलं. आज हे दृश्य पाहून डोळ्यात साठवून ठेवावं वाटतं.
10/13
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांतील 5 औद्योगिक वसाहतीही याच धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. दुष्काळाने धारण शून्य टक्क्यावर गेले. त्यामुळे उद्योगचं पाणी 50 टक्के कमी केलं गेलं आता धरण भरले आहे.
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांतील 5 औद्योगिक वसाहतीही याच धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. दुष्काळाने धारण शून्य टक्क्यावर गेले. त्यामुळे उद्योगचं पाणी 50 टक्के कमी केलं गेलं आता धरण भरले आहे.
11/13
 शंकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे गोदावरी नदीवर या धरणाचा जन्म झाला. 1976 ला इंदिरा गांधी यांनी लोकांची तहाण भागवण्यांची जिम्मेदारी सोपवली.
शंकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे गोदावरी नदीवर या धरणाचा जन्म झाला. 1976 ला इंदिरा गांधी यांनी लोकांची तहाण भागवण्यांची जिम्मेदारी सोपवली.
12/13
अफाट, अचाट, अतिभव्य, नयनरम्य या सर्व उपमा फिक्या पडत आहेत. कारण कित्येक वर्षांनंतर या धरणात पाणी मावेनासा झाला आहे.
अफाट, अचाट, अतिभव्य, नयनरम्य या सर्व उपमा फिक्या पडत आहेत. कारण कित्येक वर्षांनंतर या धरणात पाणी मावेनासा झाला आहे.
13/13
102 टीएमसी पाणीसाठी इतकी अजस्त्र पाणी क्षमता, त्यामुळे गोदावरी नदी खळखळून वाहिली की मराठवाड्यातील लोकांचा पाण्याचा प्रश्न 2 वर्षांसाठी तरी सुटलाच समजा. 21 हजार 750 किलोमीटर स्क्वेअर पाणलोट क्षेत्र आहे. आज निसर्गानं भरभरून दिलं आहे. त्यामुळे याचा वापरही योग्य केला पाहिजे.
102 टीएमसी पाणीसाठी इतकी अजस्त्र पाणी क्षमता, त्यामुळे गोदावरी नदी खळखळून वाहिली की मराठवाड्यातील लोकांचा पाण्याचा प्रश्न 2 वर्षांसाठी तरी सुटलाच समजा. 21 हजार 750 किलोमीटर स्क्वेअर पाणलोट क्षेत्र आहे. आज निसर्गानं भरभरून दिलं आहे. त्यामुळे याचा वापरही योग्य केला पाहिजे.
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget