एक्स्प्लोर

संघाबाहेर जाण्यापासून मला धोनीनं अनेकदा वाचवलं: विराट कोहली

1/5
धोनीनं बुधवारी आपल्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर विराट कोहलीला टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
धोनीनं बुधवारी आपल्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर विराट कोहलीला टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
2/5
'धोनीची जागा घेणं ही फार कठीण गोष्ट आहे. धोनीची इतर कुणाशीही तुलना होऊ शकत नाही. तो माझ्यासाठी कायमच कर्णधार राहील.' असं विराट म्हणाला.
'धोनीची जागा घेणं ही फार कठीण गोष्ट आहे. धोनीची इतर कुणाशीही तुलना होऊ शकत नाही. तो माझ्यासाठी कायमच कर्णधार राहील.' असं विराट म्हणाला.
3/5
'कर्णधार म्हणून धोनीची जागा घेणं फार कठीण गोष्ट आहे.' असंही विराट म्हणाला.
'कर्णधार म्हणून धोनीची जागा घेणं फार कठीण गोष्ट आहे.' असंही विराट म्हणाला.
4/5
बीसीसीआय टीव्हीनुसार, कोहली म्हणाला की, 'धोनी अशी व्यक्ती आहे की, जो माझा मार्गदर्शक होता. ज्यानं मला कायमच संधी दिली. एक क्रिकेटर म्हणून मला त्यांनी योग्य तो वेळ दिला. अनेकदा मला संघातून बाहेर जाण्यापासून त्यानं वाचवलं.'
बीसीसीआय टीव्हीनुसार, कोहली म्हणाला की, 'धोनी अशी व्यक्ती आहे की, जो माझा मार्गदर्शक होता. ज्यानं मला कायमच संधी दिली. एक क्रिकेटर म्हणून मला त्यांनी योग्य तो वेळ दिला. अनेकदा मला संघातून बाहेर जाण्यापासून त्यानं वाचवलं.'
5/5
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं धोनीचे आभार मानले आहेत. आजवर मला संघाबाहेर जाण्यापासून धोनीनं अनेकदा वाचवलं आहे. असं विराट म्हणाला. 2008 साली श्रीलंकेत वनडेमध्ये विराटनं पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो कायमच धोनीच्या नेतृत्वाखाली खेळत राहिला. सुरुवातीच्या काळात कोहली चांगलं प्रदर्शन करु शकला नव्हता. पण त्यावेळी धोनीनं त्याच्यावर पूर्ण विश्वास दाखवून त्याला संघात स्थान दिलं होतं.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं धोनीचे आभार मानले आहेत. आजवर मला संघाबाहेर जाण्यापासून धोनीनं अनेकदा वाचवलं आहे. असं विराट म्हणाला. 2008 साली श्रीलंकेत वनडेमध्ये विराटनं पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो कायमच धोनीच्या नेतृत्वाखाली खेळत राहिला. सुरुवातीच्या काळात कोहली चांगलं प्रदर्शन करु शकला नव्हता. पण त्यावेळी धोनीनं त्याच्यावर पूर्ण विश्वास दाखवून त्याला संघात स्थान दिलं होतं.
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget