एक्स्प्लोर

World Cup 2023 : भारत विजयाचा दावेदार का? कोणती कारणे?

टीम इंडियाला विश्वचषक विजयाचा दावेदार म्हटले जातेय. सर्वच माजी खेळाडू भारतीय संघाला विजयाचा दावेदार म्हणत आहेत. भारतीय संघ विजयाचा दावेदार असण्याची पाच कारणे जाणून घेऊयात.

टीम इंडियाला विश्वचषक विजयाचा दावेदार म्हटले जातेय. सर्वच माजी खेळाडू भारतीय संघाला विजयाचा दावेदार म्हणत आहेत. भारतीय संघ विजयाचा दावेदार असण्याची पाच कारणे जाणून घेऊयात.

World Cup 2023,World Cup

1/9
Team India At World Cup : यजमान भारतीय संघ आपल्या अभियानाची सुरुवात चेन्नईच्या मैदानातून आस्ट्रेलियाविरोधात होत आहे. आठ ऑक्टोबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने सामने असतील. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाला विजयाचा दावेदार म्हटले जातेय.
Team India At World Cup : यजमान भारतीय संघ आपल्या अभियानाची सुरुवात चेन्नईच्या मैदानातून आस्ट्रेलियाविरोधात होत आहे. आठ ऑक्टोबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने सामने असतील. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाला विजयाचा दावेदार म्हटले जातेय.
2/9
मागील 12 वर्षांपासून भारतीय संघाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. टीम इंडिया घरच्या मैदानावर विश्वचषक विजयासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत सध्या अव्वल स्थानाववर आहे. भारताने नुकतेच आशिया चषकावर नाव कोरले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला 2-1 च्या फरकाने मात दिली होती.
मागील 12 वर्षांपासून भारतीय संघाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. टीम इंडिया घरच्या मैदानावर विश्वचषक विजयासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत सध्या अव्वल स्थानाववर आहे. भारताने नुकतेच आशिया चषकावर नाव कोरले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला 2-1 च्या फरकाने मात दिली होती.
3/9
रनमशीन विराट कोहली भारताचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. विश्वचषकातील भारतीय खेळाडूमध्ये विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक धावांची नोंद आहे. विराट कोहलीने वनडेमध्ये 13083 धावा चोपल्या आहेत. विराट कोहलीने 57.38 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या नावावर 47 शतकांची नोंद आहे. त्याशिवाय 66 अर्धशतके ठोकली आहेत. विराट कोहलीने विश्वचषकात एक हजार पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत.
रनमशीन विराट कोहली भारताचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. विश्वचषकातील भारतीय खेळाडूमध्ये विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक धावांची नोंद आहे. विराट कोहलीने वनडेमध्ये 13083 धावा चोपल्या आहेत. विराट कोहलीने 57.38 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या नावावर 47 शतकांची नोंद आहे. त्याशिवाय 66 अर्धशतके ठोकली आहेत. विराट कोहलीने विश्वचषकात एक हजार पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत.
4/9
गोलंदाजीबाबत विचार केल्यास रविंद्र जाडेजा वनडेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. रविंद्र जाडेजाने 204 विकेट घेतल्या आहेत. विश्वचषकात खेळत असलेल्या भारतीय गोलंदाजात रविंद्र जाडेजा यशस्वी गोलंदाज आहे. जाडेजाने आतापर्यंत 202 विकेट घेतल्या आहेत.
गोलंदाजीबाबत विचार केल्यास रविंद्र जाडेजा वनडेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. रविंद्र जाडेजाने 204 विकेट घेतल्या आहेत. विश्वचषकात खेळत असलेल्या भारतीय गोलंदाजात रविंद्र जाडेजा यशस्वी गोलंदाज आहे. जाडेजाने आतापर्यंत 202 विकेट घेतल्या आहेत.
5/9
यजमान भारताला घरच्या परिस्थितीचा फायदा होणार आहे. मैदान, खेळपट्टी आणि परिस्थिती याची टीम इंडियाला पुरेपूर माहिती आहे. इतर संघाच्या तुलनेत भारतीय संघाला जास्त फायदा होणार आहे. 2011 च्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला फायदा झाला.2011 नंतर झालेल्या सर्व यजमान संघांनी विश्वचषकावर नाव कोरलेय. आता पुन्हा एकदा भारतीय संघ चषक उंचावणार का?
यजमान भारताला घरच्या परिस्थितीचा फायदा होणार आहे. मैदान, खेळपट्टी आणि परिस्थिती याची टीम इंडियाला पुरेपूर माहिती आहे. इतर संघाच्या तुलनेत भारतीय संघाला जास्त फायदा होणार आहे. 2011 च्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला फायदा झाला.2011 नंतर झालेल्या सर्व यजमान संघांनी विश्वचषकावर नाव कोरलेय. आता पुन्हा एकदा भारतीय संघ चषक उंचावणार का?
6/9
विश्वचषकाआधी टीम इंडिया भन्नाट फॉर्मात आगे. आशिया चषकात भारताने आपला दबदबा कायम ठेवत एकतर्फी विजय मिळवला. त्यानंतर मायदेशात ऑस्ट्रेलियाला लोळवलं. भारतीय संघ वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. भारतीय संघाने आशिया चषकाच्या फायनलमध्ये श्रीलंकेला 60 धावाही करुन दिल्या नाहीत. तर पाकिस्तानविरोधात 66 वर 4 विकेट गमावल्यानंतरही कमबॅक केले होते. भारतीय संघ फक्त आघाडीच्या तीन फलंदाजावर अवलंबून नाही... प्रत्येक फलंदाज, खेळाडू फॉर्मात आहे. गोंदाजीतही भारताचा दबदबा कायम आहे. त्यामुळे भारतीय संघाला विजयाचा दावेदार म्हटले जातेय.
विश्वचषकाआधी टीम इंडिया भन्नाट फॉर्मात आगे. आशिया चषकात भारताने आपला दबदबा कायम ठेवत एकतर्फी विजय मिळवला. त्यानंतर मायदेशात ऑस्ट्रेलियाला लोळवलं. भारतीय संघ वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. भारतीय संघाने आशिया चषकाच्या फायनलमध्ये श्रीलंकेला 60 धावाही करुन दिल्या नाहीत. तर पाकिस्तानविरोधात 66 वर 4 विकेट गमावल्यानंतरही कमबॅक केले होते. भारतीय संघ फक्त आघाडीच्या तीन फलंदाजावर अवलंबून नाही... प्रत्येक फलंदाज, खेळाडू फॉर्मात आहे. गोंदाजीतही भारताचा दबदबा कायम आहे. त्यामुळे भारतीय संघाला विजयाचा दावेदार म्हटले जातेय.
7/9
विश्वचषकात सहभागी असणाऱ्या दहा संघामध्ये भारतीय संघ सर्वात संतुलित दिसत आहे. भारताकडे सलामीला अनुभवी रोहित शर्मा आहे, त्याच्या जोडीला युवा शुभमन गिल आहे. तर तिसर्या क्रमांकावर असणारा विराट भन्नाट फॉर्मात आहे. मध्यक्रममध्ये राहुल आणि अय्यरही भन्नाट फॉर्मात आहे. इशान आणि सुर्या यांनीही धावांचा पाऊस पाडला आहे. जाडेजा आणि हार्दिक आपले काम चोख बजावत आहेत. गोलंदाजीत जसप्रीत बुमराहच्या जोडीला मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव  हे प्रभावी मारा करत आहे. त्यामुळेच भारतीय संघाला विजयाचा दावेदार म्हटले जातेय.
विश्वचषकात सहभागी असणाऱ्या दहा संघामध्ये भारतीय संघ सर्वात संतुलित दिसत आहे. भारताकडे सलामीला अनुभवी रोहित शर्मा आहे, त्याच्या जोडीला युवा शुभमन गिल आहे. तर तिसर्या क्रमांकावर असणारा विराट भन्नाट फॉर्मात आहे. मध्यक्रममध्ये राहुल आणि अय्यरही भन्नाट फॉर्मात आहे. इशान आणि सुर्या यांनीही धावांचा पाऊस पाडला आहे. जाडेजा आणि हार्दिक आपले काम चोख बजावत आहेत. गोलंदाजीत जसप्रीत बुमराहच्या जोडीला मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव हे प्रभावी मारा करत आहे. त्यामुळेच भारतीय संघाला विजयाचा दावेदार म्हटले जातेय.
8/9
विश्वचषकात खेळणाऱ्या 15 सदस्य सध्या भन्नाट फॉर्मात आहेत. सिराज, बुमराह आणि शामी यांनी गोलंदाजीत भेदक मारा केलाय. तर गिल याने वर्षभरात 1200 पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. विराट - रोहितही फॉर्मात आहे. राहुल आणि अय्यर यांचे दमदार कमबॅक झालेय. कुलदीप यादवच्या जाळ्यात दिग्गज फलंदाजही अडकत आहेत. आशिया चषकाच्या फायनलमध्ये  सिराजचा माऱ्यापुढे श्रीलंका 60 धावाही करु शकली नाही. भारताचा संपूर्ण संघच सध्या फॉर्मात आहे.
विश्वचषकात खेळणाऱ्या 15 सदस्य सध्या भन्नाट फॉर्मात आहेत. सिराज, बुमराह आणि शामी यांनी गोलंदाजीत भेदक मारा केलाय. तर गिल याने वर्षभरात 1200 पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. विराट - रोहितही फॉर्मात आहे. राहुल आणि अय्यर यांचे दमदार कमबॅक झालेय. कुलदीप यादवच्या जाळ्यात दिग्गज फलंदाजही अडकत आहेत. आशिया चषकाच्या फायनलमध्ये सिराजचा माऱ्यापुढे श्रीलंका 60 धावाही करु शकली नाही. भारताचा संपूर्ण संघच सध्या फॉर्मात आहे.
9/9
विश्वचषकासारख्या स्पर्धेत अष्टपैलू खेळाडूंची मोठी जबाबदारी असते. भारताकडे चार मोठे अष्टपैलू खेळाडू आहेत. हार्दिक पांड्या भारतासाठी गेमचेंजर ठरु शकतो. हार्दिक पांड्या भारताचा हुकमाचा एक्का होऊ शकतो. हार्दिक पांड्या फलंदाजी आणि गोलंदाजीत योगदान देऊ शकतो. त्याशिवाय तो उप कर्णधारही आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याचा फॉर्म भारतासाठी महत्वाचा आहे. आघाडीची फळी ढेपाळली तर मध्यक्रममध्ये हार्दिक पांड्यावर मोठी जबाबदारी असेल.
विश्वचषकासारख्या स्पर्धेत अष्टपैलू खेळाडूंची मोठी जबाबदारी असते. भारताकडे चार मोठे अष्टपैलू खेळाडू आहेत. हार्दिक पांड्या भारतासाठी गेमचेंजर ठरु शकतो. हार्दिक पांड्या भारताचा हुकमाचा एक्का होऊ शकतो. हार्दिक पांड्या फलंदाजी आणि गोलंदाजीत योगदान देऊ शकतो. त्याशिवाय तो उप कर्णधारही आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याचा फॉर्म भारतासाठी महत्वाचा आहे. आघाडीची फळी ढेपाळली तर मध्यक्रममध्ये हार्दिक पांड्यावर मोठी जबाबदारी असेल.

क्रिकेट फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shubman Gill : शुभमन गिल 10 महिन्यात पाचवेळा दुखापतग्रस्त, श्रीलंकेत सराव सामन्यातून बाहेर, पहिली कसोटी खेळणार?
शुभमन गिल 10 महिन्यात पाचवेळा दुखापतग्रस्त, श्रीलंकेत सराव सामन्यातून बाहेर, पहिली कसोटी खेळणार?
IND vs SL Test Series Free Entry : फुकटात एन्ट्री, फुकटात एन्ट्री... तिकीटासाठी खर्च करावा लागणार नाही एकही रुपया; भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीआधी बोर्डाची मोठी घोषणा
फुकटात एन्ट्री, फुकटात एन्ट्री... तिकीटासाठी खर्च करावा लागणार नाही एकही रुपया; भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीआधी बोर्डाची मोठी घोषणा
PCB Bans Pakistan Cricketer : एक खोटं बोलला अन् तिथेच फसला! स्टार अष्टपैलूवर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तान क्रिकेट हादरलं; नेमकं काय घडलं?
एक खोटं बोलला अन् तिथेच फसला! स्टार अष्टपैलूवर 2 वर्षांची बंदी, पाकिस्तान क्रिकेट हादरलं; नेमकं काय घडलं?
IND vs SL XI Day 1 : वेगवान गोलंदाज एक्स्पोज, पण फिरकीपटूंनी पलटवला डाव; 'या' तिघांनी वाचवली टीम इंडियाची इज्जत, पहिल्या दिवशी नेमकं काय काय घडलं?
वेगवान गोलंदाज एक्स्पोज, पण फिरकीपटूंनी पलटवला डाव; 'या' तिघांनी वाचवली टीम इंडियाची इज्जत, पहिल्या दिवशी नेमकं काय काय घडलं?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget