PHOTO: औरंगाबादेत अतिवृष्टीमुळे शेतात साचले पाणी; पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
मोसीन शेख
Updated at:
10 Oct 2022 05:36 PM (IST)
1
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
ग्रामीण भागात झालेल्या दमदार पावसाचे पाणी शेतामध्ये साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.
3
औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे.
4
कापसाच्या शेतात अजूनही पाणी तुंबले आहे.
5
कापूस वेचणीला आला असताना आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
6
कापसाचे बोंड अक्षरशः काळी पडून त्यांना कोंब फुटत आहे.
7
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदील झाला आहे.
8
सरकारने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.