एक्स्प्लोर

मुख्यमंत्री शिंदे यांनी  ठाणे जिल्ह्याचा मास्टर प्लॅन हाती घेतला आहे - खासदार श्रीकांत शिंदे

Shrikant Shinde: मुख्यमंत्री स्वतः या ठाणे जिल्ह्याचे आहे..मुख्यमंत्री शिंदे यांनी  जिल्ह्याचा मास्टर प्लॅन हाती घेतला आहे, असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं.

Shrikant Shinde: मुख्यमंत्री स्वतः या ठाणे जिल्ह्याचे आहे..मुख्यमंत्री शिंदे यांनी  जिल्ह्याचा मास्टर प्लॅन हाती घेतला आहे, असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. कल्याणमध्ये सुभेदार वाडा कट्टा व कल्याण विकास फाउंडेशनच्या वतीने तीन दिवसीय प्रा. रामभाऊ कापसे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास आज खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. ‘कल्याण-डोंबिवली विकासाच्या नकाशावर’ यावर खासदार शिंदे यांनी आपले मत मांडले. यावेळी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली विकासाच्या वाटेवर या विषयातून सकारात्मक प्रवास सुरू झाला आहे असे सांगितले. कल्याण ,डोंबिवली, उल्हासनगर,अंबरनाथ, बदलापूर ,शहरांच्या सुरू असलेल्या विकासाबाबत माहिती दिली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी  जिल्ह्याचा मास्टर प्लॅन हाती घेतला आहे - खासदार श्रीकांत शिंदे
मुख्यमंत्री स्वतः या ठाणे जिल्ह्याचे आहे..मुख्यमंत्री शिंदे यांनी  जिल्ह्याचा मास्टर प्लॅन हाती घेतला आहे. एम एम आर रिजन मधील शहरांसाठी पुढील 15 ते 20 वर्षाचा विचार डोळ्यासमोर समोर ठेवत जिल्ह्याचा कायापालट करायचा आहे. नियमावर बोट ठेवून काम करत राहिलो तर आपण लोकांच्या जगण्यामध्ये काही बदल करू शकत नाही..मात्र नियमांमध्ये सुधार केला तर प्रत्येकाच्या जगण्यात फरक घडू शकतो. हे सरकार गेल्या सहा महिन्यात लोकांसाठी निर्णय घेतेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिवस रात्र काम करत आहेत. या सरकारला सुपरफास्ट सरकार म्हणतात सुपरफास्ट निर्णय घेण्याची त्यांना आता सवय झाली ..कोणत्याच निर्णय पेंडिंग ठेवला नाही.. प्रत्येक थरातील व्यक्तींसाठी निर्णय घेण्याचे काम हे सरकार करते..हे सरकार आल्यापासून अनेक निर्णय घेतले.आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा सुशोभीकरण हाती घेतले. मुंबईचा शांघाय करू शकत नाही मात्र मुंबईची मुंबई ठेवू शकतो ..तेच एम एम आर रिजन मध्ये राबवणार आहोत. मुंबई उपनगर देखील शहर स्वच्छ राहिली पाहिजेत अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली

आजच्या युगात स्वतः केलेलं काम स्वतःला सांगायला लागतं तेव्हा ते सगळ्या पर्यंत पोहचतात - श्रीकांत शिंदे
आपल्याला सगळ्यांना वाटेल की हा काय स्वतः केलेलं काम सांगतोय. आजच्या युगात स्वतः केलेलं काम स्वतःला सांगायला लागत. तेव्हा ते सगळ्या पर्यंत पोहचतात,जितकं आपल्याला कळलं जितकी क्षमता होती ती कामे गेल्या आठ वर्षांत केली आणि पुढे ही करणार. मुंबई आणि ठाण्याच्या धर्तीवर कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर शहराचा विकास करू असे सांगितले

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
Ulhasnagar : महिलेचे केस कापले, गळ्यात चपलांचा हार घालत भर रस्त्यात धिंड; उल्हासनगरमध्ये जातपंचायतीकडून मानवतेला काळीमा
महिलेचे केस कापले, गळ्यात चपलांचा हार घालत भर रस्त्यात धिंड; उल्हासनगरमध्ये जातपंचायतीकडून मानवतेला काळीमा
दुचाकीची डंपरला जोरदार धडक,  भिवंडीतील दोन तरुणांचा जागीच मृत्यू, मुंबई-वडोदरा मार्गावर भीषण अपघात 
दुचाकीची डंपरला जोरदार धडक,  भिवंडीतील दोन तरुणांचा जागीच मृत्यू, मुंबई-वडोदरा मार्गावर भीषण अपघात 
Bhiwandi : प्रेमसंबंधाला नकार दिल्याचा संताप, 33 वर्षीय महिलेला संपवून मृतदेह जाळला, भिवंडीत आरोपी अटकेत
प्रेमसंबंधाला नकार दिल्याचा संताप, 33 वर्षीय महिलेला संपवून मृतदेह जाळला, भिवंडीत आरोपी अटकेत

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Embed widget