एक्स्प्लोर

युद्ध सुरु नाही मग जवान शहीद का होत आहेत? : मोहन भागवत

सीमेवर जवान शहीद होत आहेत, याबाबत भागवत यांनी चिंता व्यक्त केली. एकीकडे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादावर नियंत्रण मिळवल्याचं सरकार सांगत आहे. मात्र अशावेळी मोहन भागवतांचा वक्तव्य आल्याने सरकारच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जवानांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांवरुन सरकारला घेरलं. देशात कोणतं युद्ध सुरु नाही मग सीमेवर जवान शहीद का होतं आहेत? असा प्रश्न भागवत यांनी उपस्थित केला.

भागवत प्रहार समाज जागृती संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते. देशात स्वातंत्र्य नव्हते त्यावेळी देशासाठी जीव अर्पण करण्याचा काळ होता. स्वातंत्र्यानंतर युद्धादरम्यान सीमेवर जवान शहीद होतात. एखादं युद्ध झालं किंवा तशी परिस्थिती उद्धवली तर जवान आपल्या जीवाजी बाजी लावून देशासाठी लढतात. त्यावेळी जवान आपल्या जीवाची पर्वाही करणार नाहीत, मात्र तशी कोणतीही परिस्थिती सध्या देशात नाही, असं भागवत म्हणाले.

देशात सध्या कोणतंही युद्ध सुरु नाही, तरीही सैनिक शहीद होत आहेत. आपण आपलं काम नीट करत नाही, हे त्याचं मुख्य कारण आहे, असं मोहन भागवत म्हणाले. कोणतही युद्ध सुरु नाही, मग सैनिकांचे प्राण जाण्याचं कारण नाही. मात्र तरीही जवान शहीद होत आहेत. या घटना रोखण्यासाठी आणि देशाला महान बनवण्यासाठी पावलं उचलण्याची आवश्यकता आहे.

सीमेवर जवान शहीद होत आहेत, याबाबत भागवत यांनी चिंता व्यक्त केली. एकीकडे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादावर नियंत्रण मिळवल्याचं सरकार सांगत आहे. मात्र अशावेळी मोहन भागवतांचं वक्तव्य आल्याने सरकारच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मोदी सरकारच्या सुरुवातीच्या तीन वर्षात म्हणजे 2014 ते 2017 मध्ये 812 दहशतवादी हल्ल्यातं 62 नागरिकांचा मृत्यू झाला, तर 183 जवान शहीद झाले.

महत्त्वाच्या बातम्या

मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Ramdas Athawale: सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget