एक्स्प्लोर

युद्ध सुरु नाही मग जवान शहीद का होत आहेत? : मोहन भागवत

सीमेवर जवान शहीद होत आहेत, याबाबत भागवत यांनी चिंता व्यक्त केली. एकीकडे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादावर नियंत्रण मिळवल्याचं सरकार सांगत आहे. मात्र अशावेळी मोहन भागवतांचा वक्तव्य आल्याने सरकारच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जवानांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांवरुन सरकारला घेरलं. देशात कोणतं युद्ध सुरु नाही मग सीमेवर जवान शहीद का होतं आहेत? असा प्रश्न भागवत यांनी उपस्थित केला.

भागवत प्रहार समाज जागृती संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते. देशात स्वातंत्र्य नव्हते त्यावेळी देशासाठी जीव अर्पण करण्याचा काळ होता. स्वातंत्र्यानंतर युद्धादरम्यान सीमेवर जवान शहीद होतात. एखादं युद्ध झालं किंवा तशी परिस्थिती उद्धवली तर जवान आपल्या जीवाजी बाजी लावून देशासाठी लढतात. त्यावेळी जवान आपल्या जीवाची पर्वाही करणार नाहीत, मात्र तशी कोणतीही परिस्थिती सध्या देशात नाही, असं भागवत म्हणाले.

देशात सध्या कोणतंही युद्ध सुरु नाही, तरीही सैनिक शहीद होत आहेत. आपण आपलं काम नीट करत नाही, हे त्याचं मुख्य कारण आहे, असं मोहन भागवत म्हणाले. कोणतही युद्ध सुरु नाही, मग सैनिकांचे प्राण जाण्याचं कारण नाही. मात्र तरीही जवान शहीद होत आहेत. या घटना रोखण्यासाठी आणि देशाला महान बनवण्यासाठी पावलं उचलण्याची आवश्यकता आहे.

सीमेवर जवान शहीद होत आहेत, याबाबत भागवत यांनी चिंता व्यक्त केली. एकीकडे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादावर नियंत्रण मिळवल्याचं सरकार सांगत आहे. मात्र अशावेळी मोहन भागवतांचं वक्तव्य आल्याने सरकारच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मोदी सरकारच्या सुरुवातीच्या तीन वर्षात म्हणजे 2014 ते 2017 मध्ये 812 दहशतवादी हल्ल्यातं 62 नागरिकांचा मृत्यू झाला, तर 183 जवान शहीद झाले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?

व्हिडीओ

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
Embed widget